शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
3
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
4
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
5
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
6
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
7
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
8
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
9
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
10
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
11
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
12
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
13
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
14
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
15
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
16
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
17
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
18
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान
19
मान्सून निकोबार बेटांवर दाखल; आपल्याकडे केव्हापर्यंत पोहोचेल? गेल्या १७ वर्षांत...
20
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या

जिल्ह्यात कोरोनाचे ११ नवीन रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 23, 2021 04:42 IST

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या मर्यादीत असल्याने दिलासा मिळत आहे. सोमवारी दिवसभरात ११ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर ...

सांगली : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या मर्यादीत असल्याने दिलासा मिळत आहे. सोमवारी दिवसभरात ११ जणांना कोरोनाचे निदान झाले, तर १३ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात विशेष खबरदारी घेण्यात येत आहे. जिल्हा प्रशासनानेही विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाईस सुरुवात केली असून, सध्यातरी बाधितांची संख्या मर्यादित आहे.

आरोग्य विभागाच्यावतीने सोमवारी दिवसभरात आरटीपीसीआरअंतर्गत २६३ जणांच्या नमुन्यांची तपासणी केली. त्यात तिघेजण बाधित आढळले, तर रॅपिड ॲन्टिजेनच्या ११४३ नमुन्यांतून १० जण पॉझिटिव्ह आढळले आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक तीन रुग्ण जत तालुक्यात आढळले आहेत; तर महापालिका क्षेत्रात रुग्णसंख्या घटत एकास निदान झाले आहे.

उपचार घेत असलेल्या १२०रुग्णांपैकी ३२ जणांची प्रकृती चिंताजनक आहे. यात २५ जण ऑक्सिजनवर, तर ७ जण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. व्हेंटिलेटरवर उपचार घेणाऱ्या रुग्णसंख्येत वाढ झालेली आहे.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत चढ-उतार होत असला, तरी प्रशासनाने मात्र, खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.