शहरं
Join us  
Trending Stories
1
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
2
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
3
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
4
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
5
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
6
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
7
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
8
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
9
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
10
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
11
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
12
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
13
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
14
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
15
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
16
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
17
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
18
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
19
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
20
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र

तुम्हाला स्वतःचा खूप राग येतो?-मग तुम्ही यशस्वी नाही होऊ शकत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2017 16:15 IST

स्वतःत सुधारणा करावीशी वाटणं चूक नाही, पण स्वतःला लाथाडून ते जमणार नाही.

ठळक मुद्देतुम्हाला येणारा स्वतःचा हाच प्रगतीतला मोठा अडथळा आहे, असं सांगितलं तर विश्वास ठेवाल?

तुम्हाला स्वतःचा  खूप राग येतो का? खूप चिडचिड होते स्वतःवर? वाटतं सुधारुन टाकावं स्वतःचा ला. काहीच आवडत नाही. रंगरुप, आपली बुद्धीमत्ता, आपले पालक, आपली आर्थिक-सामाजिक परिस्थिती, आपल्याला येत असलेली किंवा नसलेली भाषा, आपला ड्रेसिंग सेन्स, आपले इमोशनल घोळ, आपलं बोलणं, अशी यादी करु तितकी लांबत जाते. आणि ती इतकी वाढते की, आपल्याला आपलं असं काही आवडतंच नाही. खूप राग येतो स्वतःचा . इतका की, आपण आपल्यालाच आवडत नाही. आपलं काहीच आवडत नाही. मात्र हे असं सतत होण्यानं होतं काय की, आपण स्वतःलाच लाथाडतो. आणि तसं सतत केल्यानं आपणच आपल्या वाटेत अडथळा होवून बसतो.

मुद्दा काय, सोपा आहे. एखादा माणूस आपल्याला आवडायला लागला तर विचार करा, आपण त्यासाठी काय काय करतो. माया करतो. त्यासाठी जीवाचं रान करतो,कळ सोसतो. त्याच्या आनंदात आनंद मानतो. त्याला बदलवायच्या भानगडीत पडत नाही. उलट आपण त्याच्यासारखे वागायला लागतो. आनंदी असतो. आनंद देतो. आणि मग ते प्रेम फुलतं.

हेच आपण आपल्याबाबतीत करत नाही, आपण आपल्याला स्वीकारत नाही. स्वतःचा वर प्रेम करत नाही, लाडलाड करत नाही मग कसंकाय आपलं शरीर, आपली बुद्धी आपल्याला साथ देईल? आपली प्रगती होईल?

 ती नाहीच होत. आपण स्वतर्‍वर सतत चिडल्यानं, स्वतःला नाकारल्यानं फक्त दोष देत राहतो, कधी स्वतर्‍ला, कधी इतरांना. आणि त्यातून बदलत काहीच नाही. त्यामुळे नुस्ता रागराग करुनही प्रश्न सुटत नाहीत. ते वाढतातच. त्यापेक्षा या दोन गोष्टी करा.

1) जे आहे ते स्वीकारा. म्हणजे उदा. आपलं वजन खूप कमी आहे, आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव पडत नाही म्हणून चिडचिड करत बसण्यापेक्षा, स्वतर्‍चा राग राग करण्यापेक्षा. जे आहे ते मान्य करा आणि विचारा स्वतर्‍ला की हे मी बदलू कसा शकतो? उत्तरं मिळवा, मार्ग काढा. कामाला लागा.

कायम हेच सूत्र पाहिजे, जे स्वतःसंदर्भात आवडत नाही, ज्यात सुधारणा करायची ते काय हे पाहून लगेच कामाला लागणं. एकेक बदल करत जाणं. त्यानं स्वतःचा अभिमान वाटू शकतो.

2) इंग्रजीत राईट अ‍ॅँगर आणि रॉँग अ‍ॅँगर अशी एक कल्पना आहे. म्हणजे काय तर नुस्ता वांझोटा राग. चिडचिड, बडबड. बदल काहीच नाही. त्यापेक्षा हा राग योग्य ठिकाणी लावा, त्यातून काहीतरी सकारात्मक घडवा. राग ही आग आहे, त्यानं स्वतर्‍ला जाळून खाक करायचं की दिवे उजळवून सगळीकडे प्रसन्न प्रकाश पोहचवायचा, हा निर्णय कायम आपलाच असतो.