शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
4
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
5
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
6
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
7
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
8
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
9
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
10
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
11
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
12
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
13
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
14
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
15
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
16
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
17
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
18
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
19
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
20
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला

विकासाच्या २१ कोटींच्या कामात पालिकेचा खो : सामंत

By admin | Updated: July 15, 2014 00:15 IST

वाद संपेचना : मुख्याधिकाऱ्यांनी मागवले मार्गदर्शन

रत्नागिरी : रत्नागिरी नगरपरिषदेने शहर विकासाच्या २१ कोटींच्या कामांमध्ये खो घातल्याचे समजल्यावर आपण त्याबाबत माहिती घेतली आहे. मुख्याधिकाऱ्यांनी ३०८ नियमांतर्गत याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे मार्गदर्शन मागितले आहे. त्यानुसार ही कामे करण्याबाबत मार्गदर्शन येताच निर्णय घेतला जाईल. या २१ कोटींच्या कामांसाठी आतापर्यंत पालिकेकडे साडेनऊ कोटींचा निधी जमा झाल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी पत्रकारपरिषदेत दिली. शिर्के प्रशालेजवळील मुख्य रस्त्यावरील स्काय वॉक, पालिका सफाई कामगारांच्या घरांचा ‘श्रमसाफल्य प्रकल्प’, तोरण नाल्याचे कॉँक्रीटीकरण व दफनभूमी या कामांना लवकरच सुरुवात होणार आहे. स्काय वॉक प्रकल्पासाठी नगरपरिषदेचा नाहरकत दाखला मिळाला नसल्याची चर्चा होती. परवानगीचा दाखलाच पालकमंत्र्यांनी पत्रकारांसमोर ठेवला. स्कायवॉक, तोरणनाला कामांसाठीची १० टक्के रक्कम पालिकेने भरली आहे. विकासकामांसाठी कागदपत्र दिली, तर निधी मिळण्यास कोणताही अडथळा येणार नाहीे. मंत्री जितेंद्र आव्हाड हे येत्या आठवड्यात रत्नागिरीत येणार आहेत. रत्नागिरीत वैद्यकीय महाविद्यालय होण्यासाठी सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. शासनाच्या नाविन्यपूर्ण योजनेतून पालीसह पाच ग्रामपंचायतींना प्रायोगिकतत्त्वावर कचरा उचलण्यासाठी गाड्या दिल्या जाणार आहेत. पोलीस अधिकाऱ्यांसाठीही चांगल्या गाड्या देण्याचा प्रस्ताव आहे. येणाऱ्या महत्त्वाच्या व्यक्तींसाठी डी. व्ही. कार घेण्याचा विषय पुढे आला. मात्र, एक इनोव्हा व अन्य एक अशा दोन डी. व्ही. कार असल्याने नव्याने घेण्याची गरज नसल्याचे आपण सांगितल्याचे सामंत म्हणाले. (प्रतिनिधी)