शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरी विभागातील एसटी सेवा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना काळात अत्यावश्यक सेवेसाठी रत्नागिरी विभागातील एसटी सेवा सुरू होती. अनलाॅकनंतर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना काळात अत्यावश्यक सेवेसाठी रत्नागिरी विभागातील एसटी सेवा सुरू होती. अनलाॅकनंतर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसफेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली. पूर्ण क्षमतेने बसेस सुरू करण्याचा निर्णय विभागाने घेतला असून, आतापर्यंत डिझेलची कमतरता न भासल्याने प्रवासी वाहतुकीला कोणतीच अडचण आली नाही.

लाॅकडाऊनपूर्वी ४,५०० फेऱ्या सुरू होत्या. अनलाॅकनंतर सोमवारपर्यंत १,७०० फेऱ्या टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र मंगळवारपासून फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली असून, ३ हजार फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहे.

डिझेल तुटवडा भासला नाही

अनलाॅकनंतर मुख्य मार्गावरील बसेस सुरू करताना योग्य वेळापत्रक आखण्यात आले असल्याने डिझेल तुटवडा भासला नाही. कमी भारमानात मोजक्याच फेऱ्या सुरू होत्या. मात्र आता फेऱ्यांची संख्या वाढली आहे.

प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेत जिल्ह्यात रात्रवस्ती, शटल फेऱ्या, मुंबई-पुणे या लांब पल्याच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. गणेशोत्सवापर्यंत उर्वरित सर्व फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. लाॅकडाऊनपासून एसटी सेवा सुरू असली तरी आतापर्यंत डिझेलचा तुटवडा न भासल्यामुळे वाहतुकीची समस्या भासली नाही.

- अनिल मेहतर, विभागीय वाहतूक अधिकारी रत्नागिरी.

सुरू झालेल्या फेऱ्या

३०००

रात्रवस्ती

१९०

शटल फेऱ्या

५०

लांब पल्ल्याच्या

११०