शहरं
Join us  
Trending Stories
1
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
2
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
3
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
4
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
5
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
6
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
7
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
8
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
9
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
10
शिवकुमारांनंतर काँग्रेस आमदारानेही गायले संघाचे गीत
11
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
12
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
13
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
14
सासरचे इतका त्रास देत होते तर मुलीला माहेरी का नेले नाही? उत्तर देताना निक्की भाटीच्या वडिलांच्या डोळ्यांत आलं पाणी
15
Lalbaugcha Raja 2025 First Look: 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
16
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
17
अमेरिकेत ट्रकचा भीषण अपघात, भारतीय चालकाला 'इतक्या' वर्षांची शिक्षा होणार? कुटुंबाने मागितली भारत सरकारची मदत!
18
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
19
Bigg Boss 19: बॉलिवूडचे सुपरस्टार्स ते टीव्हीवरचे कलाकार; पाहा 'बिग बॉस १९'च्या स्पर्धकांची संपूर्ण यादी
20
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा

रत्नागिरी विभागातील एसटी सेवा पूर्ववत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:37 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना काळात अत्यावश्यक सेवेसाठी रत्नागिरी विभागातील एसटी सेवा सुरू होती. अनलाॅकनंतर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना काळात अत्यावश्यक सेवेसाठी रत्नागिरी विभागातील एसटी सेवा सुरू होती. अनलाॅकनंतर प्रवाशांचा प्रतिसाद पाहून बसफेऱ्यांच्या संख्येत वाढ करण्यात आली. पूर्ण क्षमतेने बसेस सुरू करण्याचा निर्णय विभागाने घेतला असून, आतापर्यंत डिझेलची कमतरता न भासल्याने प्रवासी वाहतुकीला कोणतीच अडचण आली नाही.

लाॅकडाऊनपूर्वी ४,५०० फेऱ्या सुरू होत्या. अनलाॅकनंतर सोमवारपर्यंत १,७०० फेऱ्या टप्याटप्याने सुरू करण्यात आल्या होत्या. मात्र मंगळवारपासून फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली असून, ३ हजार फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहे.

डिझेल तुटवडा भासला नाही

अनलाॅकनंतर मुख्य मार्गावरील बसेस सुरू करताना योग्य वेळापत्रक आखण्यात आले असल्याने डिझेल तुटवडा भासला नाही. कमी भारमानात मोजक्याच फेऱ्या सुरू होत्या. मात्र आता फेऱ्यांची संख्या वाढली आहे.

प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेत जिल्ह्यात रात्रवस्ती, शटल फेऱ्या, मुंबई-पुणे या लांब पल्याच्या फेऱ्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. गणेशोत्सवापर्यंत उर्वरित सर्व फेऱ्या सुरू करण्यात येणार आहेत. लाॅकडाऊनपासून एसटी सेवा सुरू असली तरी आतापर्यंत डिझेलचा तुटवडा न भासल्यामुळे वाहतुकीची समस्या भासली नाही.

- अनिल मेहतर, विभागीय वाहतूक अधिकारी रत्नागिरी.

सुरू झालेल्या फेऱ्या

३०००

रात्रवस्ती

१९०

शटल फेऱ्या

५०

लांब पल्ल्याच्या

११०