शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

दडी मारलेल्या पावसाची संततधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:20 IST

रत्नागिरी : गेले १५ दिवस दडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळपासून चांगलाच जोर धरला आहे. सरीवर कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा ...

रत्नागिरी : गेले १५ दिवस दडी मारलेल्या पावसाने शनिवारी सायंकाळपासून चांगलाच जोर धरला आहे. सरीवर कोसळणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून, रखडलेली शेतीची कामे वेगाने सुरू झाली आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९४८०.६० मिलिमीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी ७०४.३९ मिलिमीटर इतका जास्त पाऊस झाला आहे. आतापर्यंत सर्वाधिक पाऊस जिल्ह्यात खेड तालुक्यात झाला आहे.

पावसाने सलग दोन आठवडे विश्रांती घेतल्याने शेतीची कामे रखडली होती. लावलेली शेती उन्हाच्या कडाक्यामुळे वाळू लागली होती. मात्र, दि. ८ जुलैपासून पुन्हा पावसाला सुरूवात झाल्याने शेतीची कामे सुरू झाली आहेत. सरीवर कोसळणाऱ्या पावसामुळे हवेमध्येही गारठा निर्माण झाला आहे. नदी, ओढ्यांच्या पाण्याच्या पातळीमध्येही वाढ झाली आहे. पावसामुळे जिल्ह्यात कुठेही पडझड अथवा जीवितहानी झाल्याची प्रशासनाकडे अद्याप नोंद नाही.

जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात आतापर्यंत १०२१.७०, दापोली ७५२.६०, खेड १४६७.३०, गुहागर ११४९.६०, चिपळूण ९८०.९०, संगमेश्वर १०१८.९०, रत्नागिरी ११९३.५०, लांजा ९९४, राजापूर तालुक्यात ९०२.१० मिलिमीटर इतका पाऊस झाला आहे.