शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
3
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
4
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
5
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
6
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
7
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
8
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
9
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
10
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
11
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
12
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
13
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
14
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
15
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
16
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
17
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
18
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
19
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
20
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी

बीएसएनएल सेवेबाबत गुहागरात मनसेचे निवेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:21 IST

असगोली : गुहागर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बीएसएनएल कंपनीचे टॉवर असूनही सेवा वारंवार खंडित होत आहे. ही सेवा सुरळीत करण्याची ...

असगोली : गुहागर तालुक्यातील अनेक गावांमध्ये बीएसएनएल कंपनीचे टॉवर असूनही सेवा वारंवार खंडित होत आहे. ही सेवा सुरळीत करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुहागर शाखेतर्फे करण्यात आली आहे.

ग्राहकांना योग्य सेवा मिळत नाही. अनेक मुंबईकर गावी येऊन बसले आहेत आणि घरातून ऑनलाईन काम करीत आहेत. शाळा बंद असल्याने मुलांचाही ऑनलाईन अभ्यास सुरू झाला आहे.

अशावेळी अशी तकलादू सेवा दूरसंचार निगमकडून मिळत असल्याने गावातील ग्रामस्थांना, तसेच विद्यार्थ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे गुहागर तालुका अध्यक्ष विनोद जानवलकर यांनी उपअभियंता, भारत दूरसंचार निगम, गुहागर यांना सेवा सुरळीत करण्यासाठी निवेदन दिले.

यावेळी माजी तालुकाध्यक्ष राजेश शेटे, तेजस पोफळे, वैभवी जानवलकर, दिनेश निवाते, कौस्तुभ कोपरकर, वनिता निवाते, ऋतिक गावणकर, रूपेश घवाळे, रोहित खांबे, शैलेश खांबे, सानिका मेटकर, विलास तांबे, नितीन खांबे, अजित पोफळे, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.