शहरं
Join us  
Trending Stories
1
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? सुप्रीम कोर्टात याचिका दाखल, जाणून घ्या A टू Z माहिती
2
Pune Accident : पुण्यात डीजेच्या गाडीने सहा जणांना चिरडले, स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याचा मृत्यू; सह जण जखमी
3
'ठाकरे गटाच्या पाच आणि शरद पवार यांच्या पक्षाच्या काही खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले'; नव्या दाव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
4
लोन घेणाऱ्यांसाठी दिलासा! 'या' सरकारी बँकेनं कर्जाचे दर केले स्वस्त, EMI चा भार होणार कमी
5
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
7
आरजेडीच्या नेत्याची हॉटेलमध्ये घुसून हत्या, विधानसभा निवडणूक लढवण्याची करत होता तयारी
8
केवळ ₹५ लाखांपासून ते ₹२.६४ कोटींचा प्रवास! आपल्या मुलांना द्या हे फायनान्शिअल फ्रीडमचं गिफ्ट; कम्पाऊंडींगची जादू पाहा
9
समीकरणे बदलली अन् अशी वाढत गेली ठाकरे बंधूंची जवळीक; युती होण्याच्या चर्चेने कार्यकर्त्यांत उत्सुकता
10
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
11
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
12
अकरावी प्रवेशासाठी विशेष अंतिम फेरी आजपासून, १३ तारखेपर्यंत विद्यार्थ्यांना करता येणार अर्ज
13
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
14
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
15
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
16
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
17
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
18
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
19
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
20
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा

दादर-रत्नागिरीसह दिवा-सावंतवाडी पॅसेंजर सुरू करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : मुंबई ते रत्नागिरी आणि मुंबई ते सावंतवाडी दरम्यान पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू करावी, अशी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : मुंबई ते रत्नागिरी आणि मुंबई ते सावंतवाडी दरम्यान पॅसेंजर रेल्वे सेवा सुरू करावी, अशी मागणी शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडे केली आहे. यावेळी अन्य मागण्यांचे पत्रही त्यांच्याकडे देण्यात आले.

गेल्या वर्षी कोरोना संसर्ग सुरू झाल्यापासून काेकण रेल्वे मार्गावरील दादर-रत्नागिरी आणि दिवा-सावंतवाडी या पॅसेंजर गाड्या बंद करण्यात आल्या आहेत. सध्या या मार्गावर अधिक तिकीट असलेल्या विशेष गाड्या चालविल्या जात आहेत. त्यामुळे सामान्य प्रवाशांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. प्रवाशांना साेयीच्या ठरणाऱ्या पॅसेंजर गाड्या पुन्हा सुरू करण्याची मागणी जाेर धरू लागली आहे. त्याच अनुषंगाने शिवसेनेच्या शिष्टमंडळाने केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी रेल्वे प्रवास तिकीट व प्लॅटफॉर्म तिकीट यामध्ये केलेली मोठी वाढ त्वरित मागे घ्यावी, अशीही मागणी करण्यात आली.

रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार, लोकसभा शिवसेना गटनेते विनायक राऊत, माजी केंद्रीय मंत्री व खासदार अरविंद सावंत, खासदार राजन विचारे, खासदार संजय मंडलिक, खासदार सदाशिव लोखंडे यांनी दिल्ली येथे भेट घेऊन निवेदन दिले.