शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

रवींद्र साळुंखे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:22 IST

रत्नागिरी : येथील ज्येष्ठ रंगकर्मी आणि रत्नागिरीतील सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संकल्प कला मंच या संस्थेचे आधारस्तंभ रवींद्र साळुंखे ...

रत्नागिरी : येथील ज्येष्ठ रंगकर्मी आणि रत्नागिरीतील सांस्कृतिक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या संकल्प कला मंच या संस्थेचे आधारस्तंभ रवींद्र साळुंखे यांचे गुरुवार, १५ जुलै रोजी सकाळी पुणे येथे उपचारादरम्यान निधन झाले. ते ५९ वर्षांचे होते.

कोरोना आजारातून बरे होत असतानाच रवींद्र साळुंखे यांना म्युकरमायकोसिसचा संसर्ग झाला. त्यांना पुढील उपचारासाठी पुणे येथे खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाबद्दल रत्नागिरीच्या नाट्य व सांस्कृतिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

नाटकासाठी सदैव झटणारा एक अत्यंत प्रामाणिक, सच्चा रंगकर्मी आपल्याला सोडून गेल्याची भावना आज रत्नागिरीतील नाट्यकर्मींमध्ये आहे. संकल्प कला मंचच्या माध्यमातून त्यांनी अनेक नाटकांतून उत्कृष्ट अभिनय केला. राज्य नाट्य स्पर्धेसाठी अनेक नाटकांच्या निर्मितीत त्यांचा मोठा वाटा होता, तसेच कामगार, राज्य नाट्य स्पर्धांमध्ये त्यांना नाटकांतल्या भूमिकांसाठी पारितोषिकेही मिळाली होती. नाटकांबरोबर डॉर्ट फिल्म निर्मितीमध्येही त्यांनी पदार्पण केले होते. कलेबरोबर सामाजिक क्षेत्रातही त्यांचे योगदान होते.

त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुली, जावई व नातू, असा परिवार आहे.