शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
4
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
5
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
8
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
9
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
10
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
11
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
12
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
13
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
14
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
15
पाकिस्तान प्रतिहल्ला करेल?-शक्यता नाकारता येत नाही!
16
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
17
१८ विमानतळांवरील कामकाज तात्पुरते बंद; एकट्या इंडिगोने सुमारे १६० उड्डाणे रद्द केली
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
20
राज्यात गारपिटीची, तर मुंबईत मुसळधारेची शक्यता; मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याला इशारा

रत्नागिरीकर हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:33 IST

रत्नागिरी : शहरातील वाहनधारक रस्त्यांवरील खड्ड्यांबरोबरच भटके श्वान आणि मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे हैराण झाले आहेत. या जनावरांचा ...

रत्नागिरी : शहरातील वाहनधारक रस्त्यांवरील खड्ड्यांबरोबरच भटके श्वान आणि मोकाट जनावरांच्या उपद्रवामुळे हैराण झाले आहेत. या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नगर परिषदेकडे जोर धरू लागली आहे. मात्र, नगर परिषदेकडून याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने नागरिकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

प्रशासनाकडे आराखडा नाही

मंडणगड : तालुक्यातील अनेक गावांवर अद्यापही डोंगर खचून मोठ्या प्रमाणात दुर्घटना घडण्याची शक्यता असतानाही प्रशासनाकडून कोणत्याहीप्रकारची खबरदारी घेण्यात आलेली नाही. केवळ नोटीस देण्यापलीकडे प्रशासनाने कोणतीही खबरदारी घेतलेली नाही. त्याचा कसलाही आराखडा प्रशासनाकडे नाही.

पूरग्रस्तांना पाण्याची गरज

चिपळूण : शहराची स्थिती अत्यंत विदारक झाली आहे. ५ दिवस पूर्ण हताश अवस्थेत गेले. फोनला रेंज आणि लाईटसुध्दा विलंबाने आली. अतिशय कठीण अवस्था आहे. पाच दिवस लाईट नाही, पिण्याचे पाणी नाही. लोकांनी पावसाचे पाणी जमवून दिवस काढलेत.

लांजा काँग्रेसतर्फे पूरग्रस्तांना मदत

लांजा : लांजा काँग्रेसच्यावतीने पूरग्रस्त चिपळूण येथील लोकांना स्वखर्चाने साहित्याचे वाटप करण्यात आले. पुराच्या पाण्याने चिपळूण येथील लोकांचे संसार उद्ध्वस्त झाले आहे. त्यांच्या मदतीसाठी लांजा काँग्रेस धावून गेली आहे.

पेजे महाविद्यालयाची मदत

रत्नागिरी : तालुक्यातील शिवारआंबेरे येथील लोकनेते शामराव पेजे महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे चिपळूण येथील पूरग्रस्तांना मदतीचा हात देण्यात आहे. कळंबस्ते, काविळतळी व खेर्डी येथील लोकांना ही मदत देण्यात आली.