शहरं
Join us  
Trending Stories
1
गुरुवारी सायंकाळी तुर्की तर पहाटे हादरला चीन; पाकिस्ताननंतर त्याला साथ देणाऱ्या देशांना भूकंपाचे धक्के
2
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
3
भारतात तुर्की अन् अझरबैजानवरील बहिष्काराला वेग; ३० टक्के भारतीय पर्यटकांनी बुकिंग रद्द केले
4
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
5
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
6
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
7
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
8
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
9
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
10
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
11
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
12
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
13
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
14
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
15
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
16
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
17
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
18
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
19
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
20
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही

रत्नागिरी दुसऱ्याही दिवशी शांतच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:28 IST

रत्नागिरी : काेराेना संसर्गाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या ‘वीकेंड लाॅकडाऊन’च्या दुसऱ्या दिवशीही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ...

रत्नागिरी : काेराेना संसर्गाची साखळी ताेडण्यासाठी शासनाने जाहीर केलेल्या ‘वीकेंड लाॅकडाऊन’च्या दुसऱ्या दिवशीही अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद ठेवल्याने रत्नागिरी शांतच हाेती. त्यातच रविवार असल्याने नागरिकांनी घरातच राहणे पसंत केल्याने रस्त्यांवर शांतता पसरली हाेती.

शासनाने वीकेंड लाॅकडाऊनची घाेषणा करताना जिल्हा प्रशासनाने शुक्रवारी रात्रीपासून शहरात ठिकठिकाणी नाकाबंदी केली हाेती. रस्त्यावर अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात येत असल्याने शनिवारी सकाळपासूनच वाहनांची वर्दळ कमी दिसत हाेती. शनिवारी सर्वच दुकाने बंद ठेवल्याने शहरातील गजबजणारी ठिकाणेही शांत हाेती. शहरातील मारुती मंदिर, परटवणे, साळवी स्टाॅप, भाट्ये या भागात पाेलीस बंदाेबस्त तैनात ठेवण्यात आला हाेता. याठिकाणी येणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी करण्यात येत हाेती. त्यानंतरच वाहनांना साेडण्यात येत हाेते. रविवारी, दुसऱ्या दिवशीही रत्नागिरीतील सर्व दुकाने बंद ठेवण्यात आली हाेती. त्यामुळे शहरातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट दिसत हाेता.

सकाळच्या वेळेत सुरू असणारी दूध सेंटर्स दुपारनंतर मात्र बंद ठेवण्यात आली हाेती. त्यामुळे मेडिकल वगळता अन्य काेणतीच दुकाने सुरू नव्हती. रविवार हा सुटीचा वार असल्याने अनेकजण हाॅटेल्स किंवा समुद्रकिनारी फिरण्यासाठी घराबाहेर पडतात. मात्र, लाॅकडाऊनमुळे अनेकांनी आपल्या घरातच राहणे पसंत केले. घरातच जेवणाचे विविध पदार्थ तयार करून रविवार साजरा करण्यात आला. सायंकाळी शहरातील मांडवी व भाट्ये समुद्रकिनाऱ्यावरही नागरिकांनी गर्दी केली नव्हती. त्यामुळे नेहमीच सुटीच्या दिवशी गजबजणारे समुद्रकिनारेही लाॅकडाऊनमुळे शांत दिसत हाेते.