शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
3
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
4
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
5
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
6
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
7
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
8
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
9
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
10
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
11
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
12
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
13
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
14
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
15
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना
16
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
17
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
18
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
19
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
20
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!

मुलींच्या जन्मदरात रत्नागिरी पिछाडीवर

By admin | Updated: July 9, 2015 23:45 IST

चिंता वाढतेय : मुलींचा घटता जन्मदर

श्रीकांत चाळके - खेड -रत्नागिरी जिल्हा सध्या विविध घटनांसाठी अग्रभागी राहिला आहे. विषेशत: मुली आणि महिलांच्या दरहजारी पुरूषांमागे राज्यात नंबर वन असलेल्या याच रत्नागिरी जिल्ह्यातील मुलींच्या जन्मदराबाबतची अवस्था केविलवाणी झाली आहे. राज्याच्या अन्य जिल्ह्यांप्रमाणेच रत्नागिरीची अवस्था होणार की काय, अशी भीती आता व्यक्त होऊ लागली आहे. मुलींचा जन्म दर येथे नंबर वन असला तरीही भवितव्य असलेल्या चिमुकल्यांच्या किलबिलाटात मुलींचा आवाज कमीच होत आहे. जिल्ह्यात एक हजार पुरूषांमागे ११२३ महिला आहेत. चिमुकल्यांमध्ये मुलींचे हे प्रमाण खूपच कमी आहे.राज्याच्या अन्य भागांप्रमाणेच सध्या रत्नागिरी जिल्ह्यातही मुलींचा जन्मदर कमी आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात सध्या मुलींचा जन्मदर चांगला आहे. दर हजारी पुरूषांमागे सध्या महिलांचे प्रमाण राज्यात नंबर १ आहे. गेल्या १० वर्षांत रत्नागिरीतील मुलींचा जन्मदर झपाट्याने घटत आहे. याचा विपरित परिणाम जिल्ह्यातील जन्मदरावर होईल, अशी भीती व्यक्त होऊ लागली आहे. २००१मध्ये झालेल्या जनगणनेत १ हजार पुरूषांमागे महिलांची संख्या १३३६ एवढी होती, ही समाधानकारक बाब होती. मात्र, त्याचवेळी मुलींचा जन्मदर कमी होत होता. २००१ च्या जनगणनेनुसार ० ते ६ वयोगटातील चिमुकल्यांमध्ये प्रतिहजारी मुलांमागे मुलींचे प्रमाण ९५२ होते. आताची परिस्थिती भयानक आहे. १ हजार पुरूषांमागे महिलांचे प्रमाण जास्त असले तरीही ते गेल्या जनगणनेच्या तुलनेत झपाट्याने घटले आहे. हे प्रमाण ११३६वरून ११२३वर आले आहे. मुलींचे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत आहे. ० ते ६ वयोगटातील चिमुकल्यांमध्ये एक हजार मुलांमागे २०११ च्या जनगणनेनुसार मुलींचे प्रमाण ९२२ वरून ९३६ एवढे असले तरीही दर हजार मुलांमागे मुलींचे प्रमाण कमीच आहे. मुलींचा जन्मदर हा २००१ च्या जनगणनेनुसार एकूण लोकसंख्येच्या १२.७९ टक्के एवढा होता़ आता तो ८़ ८१ एवढा खाली आला आहे. अन्य भागात मुलांचे प्रमाण मुलींपेक्षा अधिक आहे.