शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

रत्नागिरीचे पालकमंत्री अनिल परब यांना ‘उत्कष्ट संसदपटू’ पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:21 IST

रत्नागिरी : राज्याचे परिवहन आणि संसदीय व्यवहार मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांना २०१५-२०१६ या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा ...

रत्नागिरी : राज्याचे परिवहन आणि संसदीय व्यवहार मंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री ॲड. अनिल परब यांना २०१५-२०१६ या वर्षासाठीचा प्रतिष्ठेचा ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय प्रयत्नांसाठी हा पुरस्कार देण्यात आला. पावसाळी अधिवेशनानंतर आयोजित सत्कार सोहळा विधान परिषदेचे अध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याहस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित होते. यावेळी विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे, पर्यटन व पर्यावरण व पर्यावरण बदल मंत्री आदित्य ठाकरे, आरोग्य मंत्री राजेश टोपेदेखील उपस्थित होते. विधान परिषदेचे एकूण १२ सदस्य आणि विधानसभेच्या सहा सदस्यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

--------------------------

रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब यांना २०१५ - २०१६ या वर्षासाठी ‘उत्कृष्ट संसदपटू’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले़.