शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

पावसामुळे राजापूर शहराची पाणीटंचाई दूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:32 IST

राजापूर : ताेक्ते वादळामुळे रविवारी दिवसभर पावसाने थैमान घातल्याने राजापूर शहराला भेडसावणारी पाणीटंचाई दूर होणार आहे. राजापूर शहराला पाणीपुरवठा ...

राजापूर : ताेक्ते वादळामुळे रविवारी दिवसभर पावसाने थैमान घातल्याने राजापूर शहराला भेडसावणारी पाणीटंचाई दूर होणार आहे. राजापूर शहराला पाणीपुरवठा करणारे सायबाचे धरण कालच्या पावसामुळे तुडुंब भरले असून, तालुक्यातील अन्य ठिकाणचे पाण्याचे स्रोतही पुनर्जीवित झाले आहेत. त्यामुळे पुढील टंचाईच्या काळातील पाणीटंचाई जवळजवळ संपुष्टात आली आहे.

कडक उन्हाळ्यामुळे राजापूर शहरासह तालुक्याच्या ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईचे संकट जाणवत होते. राजापूर नगर परिषदेने राजापूर शहरात गेल्या महिन्याभरापासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. नुकताच दोन दिवसाआडही करण्यात आला होता. मात्र रविवारी ताेक्ते वादळ तालुक्यात धडकल्यानंतर सर्वत्र पावसाने मुसळधारपणे बरसायला सुरुवात केली होती. सुमारे २४ तासांहून अधिक काळ बरसणाऱ्या पावसामुळे राजापूर शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कोदवली येथील सायबाच्या धरणात पाणीसाठा वाढला आहे. धरण तुडुंब भरून वाहू लागले आहे. त्यामुळे पुढील दिवसांत पाणीटंचाईवर मात करता येईल. पावसामुळे शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करता येईल, असे नगराध्यक्ष जमीर खलिफे यांनी स्पष्ट केले, तर तालुक्याच्या टंचाईग्रस्त भागातील पाण्याचे दुर्भिक्षही संपुष्टात येणार आहे.