शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-इराण युद्धात आता अमेरिकेनंतर होणार रशियाची एन्ट्री? अराघची घेणार पुतिन यांची भेट, म्हणाले...
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानाला बॉम्बची धमकी; सौदी अरेबियात आपत्कालीन लँडिंग
3
आता डिप्लोमसीला काहीच अर्थ राहिला नाही; इस्रायलने हल्ला केला तेव्हाच..., इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा युरोपवर आरोप
4
"लवकरात लवकर शांतता निर्माण करण्याची गरज"; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर PM मोदींची इराणच्या राष्ट्राध्यक्षांशी चर्चा
5
आम्ही या ठिकाणांवर हल्ला करतोय...! अमेरिकेने एक दिवस आधीच इराणला दिलेली कल्पना...
6
इराणवरील अमेरिकेच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
7
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: ‘हे’ प्रभावी शिव मंत्र म्हणा, भाग्याची साथ मिळेल; लाभच लाभ होतील!
8
BCCI New Rules For IPL Celebration : बंगळुरुमधील 'त्या' दुर्घटनेनंतर आता BCCI नं घेतला मोठा निर्णय
9
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: पितृदोषातून दिलासा, शिवपूजेसह ‘या’ गोष्टी करून पाहा, चांगले घडेल!
10
अणुबॉम्ब केवळ बहाणा, इराणवर हल्ला करण्यामागचा डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा हेतू वेगळाच, समोर येतेय अशी माहिती
11
सोमवारी प्रदोष शिवरात्रि: इच्छा पूर्ण होतील, महादेव शुभ करतील; अद्भूत योगात ‘असे’ करा व्रत!
12
७ महिन्यांत १ लाखाचे झाले ३.५ लाख! 'या' डिफेन्स स्टॉकने गुंतवणूकदारांना केलं कोट्यधीश, आता तुमची पाळी?
13
खामेनी यांनी राजीनामा द्यावा अन्यथा..; अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इराणच्या माजी प्रमुखाचा इशारा
14
रात्री तो येतो आणि सकाळी जातो...! घरमालकाने महिलेच्या पतीला फोन करून कळविले, पती येताच...
15
ITR भरताना 'या' २ चुकांमुळे अडकतात पैसे! नाही मिळणार रिफंड, प्राप्तीकर विभागाने अंतिम मुदत वाढवली
16
पहलगाममध्ये दहशतवाद्यांना केली मदत, दिला आश्रय, दोघे अटकेत, तपासातून धक्कादायक माहिती समोर
17
इराणला आधीच लागली होती हल्ल्याची कुणकुण? अणुकेंद्रांच्या सॅटेलाईट फोटोमधून अशी माहिती आली समोर
18
इराण-इस्रायल युद्धातही भारताची 'स्मार्ट' चाल! रशियाच्या सहकार्याने कच्च्या तेलाचं गणित बदललं
19
अमेरिकेचा इराणवर हल्ला; चीन, जपान, ओमान..; कोण काय म्हणाले? जाणून घ्या...
20
४ हजार सायकल स्वारांची दिंडी; राज्याच्या 80 शहरातून निघालेली दिंडी पंढरपुरात विसावली

वाटूळ परिसरात विजेचा लपंडाव सुरु

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:22 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क वाटूळ : मुंबई - गाेवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील वाटूळ गावामध्ये मे महिन्यापासून सातत्याने खंडित हाेणाऱ्या विजेमुळे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

वाटूळ : मुंबई - गाेवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील वाटूळ गावामध्ये मे महिन्यापासून सातत्याने खंडित हाेणाऱ्या विजेमुळे ग्रामस्थ हैराण झाले आहेत. नियमित दिवसातून चार ते पाचवेळा विजेची ये-जा सुरू असते. नेमकी समस्या समजूनही वीज विभागाकडून कायम ताेडगा निघत नसल्याने येथील समाजसेवक बाळकृष्ण चव्हाण यांनी आंदाेलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत वाटूळमधील ग्रामस्थ व मुंबई क्रिकेट असाेसिएशन सदस्य समाजसेवी बाळकृष्ण उर्फ बावा चव्हाण यांनी मे महिन्यापासून ओणी परिमंडळ अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून तसेच लेखी समस्या लक्षात आणून दिली हाेती. मात्र, आजपर्यंत यात काेणतीही सुधारणा झालेली नाही. पावसाळ्यात मुबलक पाऊस असूनही विजेच्या लपंडावामुळे मीटर बंद असल्याने पाणी समस्याही निर्माण हाेत आहे. नेहमीच या त्रासामुळे ग्रामस्थ हैराण असून, शंभर टक्के वीजबिलांचा भरणा असूनही अधिकारी दुर्लक्ष करत असल्याने आपण कायार्लयात ठिय्या आंदाेलन करु, असा इशारा बाळकृष्ण चव्हाण यांनी दिला आहे.