शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

सरपंचपदासाठी राजकीय जुळवाजुळव

By admin | Updated: April 13, 2016 23:23 IST

साऱ्यांचे लक्ष : ४८ ग्रामपंचायतींमध्ये हालचाली सुरु

रत्नागिरी : जिल्ह्यात जानेवारी ते जून  -२०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ४८ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांसाठी डिसेंबरमध्ये मतदान झाले होते. या ग्रामपंचायतींची सरपंचपदाची निवड येत्या २१ व २२ रोजी करण्यात येणार आहे. त्यामुळे आपला सरपंच यावा, यासाठी राजकीय समीकरणे जुळवली जात आहेत. जिल्ह्यात जानेवारी ते जून २०१६ या कालावधीत मुदत संपणाऱ्या ४८ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. यामध्ये मंडणगड २, दापोली ४, संगमेश्वर ३, खेड ७, चिपळूण १, गुहागर ४, रत्नागिरी ३, लांजा १५, राजापूर ९ अशा ४८ ग्रामपंचायतींचा समावेश होता.या ग्रामपंचायतींच्या सरपंच आणि उपसरपंचांची येत्या २१ आणि २२ रोजी निवड करण्यात येणार आहे. या ग्रामपंचायतींसाठी याआधीच आरक्षण काढण्यात आले असल्याने आता केवळ सरपंचपद निवड जाहीर केली जाणार आहे.मात्र, काही ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी आरक्षित असलेल्या प्रवर्गात एकापेक्षा अधिक उमेदवार इच्छुक असल्याने कुणाच्या गळ्यात सरपंचपदाची माळ पडणार, याविषयी तर्कवितर्क लढविण्यात येत आहेत. आपला सरपंच बसावा, यासाठी विविध राजकीय खेळी खेळण्यास सुरूवात झाली आहे. यासाठी राजकीय समीकरणांची जुळवाजुळव सुरु झाली आहे. (प्रतिनिधी)सरपंच निवड होणाऱ्या ग्रामपंचायती तालुकाग्रामपंचायती मंडणगड (२)घराडी, निगडी दापोली (४)नवसे, इनामपांगारी, फणसू, गावतळेखेड (७)सुसेरी, तळघर,वडगाव, देवघर, नांदगाव, आस्तान, असगणी चिपळूण (१)पोफळी. गुहागर (४)अंजनवेल, वेळंब, चिंद्रावळे, पालशेत रत्नागिरी (३)फणसोप, शिरगाव, पोमेंडबुद्रुक. लांजा (१५)वेरवली बुद्रुक, कोचरी, कोर्ले, गोविळ, कोलधे, रिंगणे, शिरवली, व्हेळ, गवाणे, हर्चे, देवधे, कोंड्ये, झापडे, उपळे,गवाणे, प्र्रभानवल्ली, राजापूरमोगरे, वडदहसळ, मूर, आंगले, राजवाडी, देवाचे गोठणे,भालावली, केळवली, सागवे. एकूण४८