शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
2
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
3
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
4
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
5
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
6
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
7
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
8
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
9
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
10
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
11
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
12
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
13
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी
14
कोकणात आणखी सहा ग्रोथ सेंटर्स; १०६ गावांत विकास केंद्रे, पर्यटन, कृषी व्यवसायाला चालना   
15
भाजपामध्ये जाणार का? एकनाथ खडसे म्हणाले, “मी आजही RSSचा स्वयंसेवक आहे, गिरीश महाजन...”
16
अमेरिकेच्या हल्ल्याला इराण कसे देणार प्रत्युत्तर? आताच्या घडीला खामेनी यांच्याकडे ३ पर्याय
17
अमेरिकेच्या इराणवरील हल्ल्यावर फारूक अब्दुल्लांचे विधान; म्हणाले, “आज जागे झाले नाही तर...”
18
ENG vs IND : जसप्रीत बुमराहचा 'पंजा'! या ३ चुकांमुळे लीड्स कसोटीत टीम इंडियानं गमावली मोठ्या आघाडीची संधी
19
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना सर्वोत्तम, पदोन्नती योग; बंपर लाभास अनुकूल काळ, शुभ तेच घडेल!
20
पावसाळ्यातही सुरू राहणार नक्षलविरोधी मोहीम; आत्मसमर्पण करा, अन्यथा...शाहांचा अल्टिमेटम

पाचलमध्ये बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:39 IST

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचलमध्ये गेले काही महिने बिबट्याचा मुक्तपणे संचार सुरू असल्याने गावात व परिसरात भीतीचे वातावरण पसरले ...

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचलमध्ये गेले काही महिने बिबट्याचा मुक्तपणे संचार सुरू असल्याने गावात व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याने पाचल-नारकरवाडीमधील शेतकरी जयंत सीताराम तेलंग यांच्या गोठ्यात शिरून पाच वर्षांच्या पाड्याला ठार केले़ या बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी पाचल ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष मधुकर गुरव व सरचिटणीस श्रीकृष्ण सुतार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केले आहे.

रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात शिरून पाड्यावर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच सरपंच अपेक्षा मासये, उपसरपंच किशोर नारकर, पोलीस पाटील रवींद्र खानविलकर, तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करून तहसीलदारांकडे पाठविण्यात आला आहे. शासनाने तेलंग यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी हाेत आहे़