शहरं
Join us  
Trending Stories
1
बारावीचा आज निकाल; या संकेतस्थळांवर पाहता येणार..., कुठे आणि कसा पहावा...
2
अनैतिक संबंधातून वाद, जळगावात भररस्त्यात घडला थरार; पाठलाग करत युवकाला कायमचं संपवलं
3
दूत पाठवले म्हणून अजितदादांची शिंदेंवर नाराजी, पुढे काय?
4
India Pakistan: युद्धाचे ढग गडद होताच मध्यस्थीसाठी मुस्लिम देश आला पुढे, 'हा' नेता येणार भारत दौऱ्यावर
5
कानपूरमध्ये ६ मजली इमारतीला भीषण आग; एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
6
जातीनिहाय जनगणनेची फार वर्षे वाट पाहिली, अखेर निर्णय झाला!
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: या व्यक्तींची लग्न जुळू शकतात; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
तंदूरी रोटी बनली मृत्यूचं कारण! लग्न समारंभात भिडले २ युवक; हाणामारीत दोघांचा जीव गेला
9
संपादकीय: ...शिक्षा शेतकरी भावाला! घोटाळा सरकारनेच मान्य केला हे बरे झाले...
10
छोटा दत्तू आला! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता झाला बाबा, लग्नानंतर २ वर्षांनी दिली गुडन्यूज
11
भारताने रोखले चिनाबचे पाणी, लवकरच झेलमचेही थांबवणार
12
राज्यातील २,९९७ प्रकल्पांत ३३ टक्के पाणी शिल्लक; पातळी आणखी खालावणार
13
कर्नाळा येथे खाजगी प्रवासी बस उलटली; दोन प्रवाशांचा मृत्यू 
14
‘भारताबरोबर युद्ध झाले तर मी इंग्लंडला पळून जाईन’; पाकिस्तानी खासदार शेर मारवत यांचे अजब विधान 
15
‘जर्मन हँगर’ मंडपात राज्य मंत्रिमंडळाची बैठक
16
निवडणूक आयोगाचे ४० मोबाइल ॲप्स एकाच प्लॅटफॉर्मवर; नाव शोधणे, तक्रार करणे सोयीचे
17
बँक, विमा, म्युच्युअल फंड असाे की शेअर बाजार; एकाच ठिकाणी होणार ‘केवायसी’ 
18
२७,८३७ विद्यार्थी आज देणार एमएचटी सीईटीची फेरपरीक्षा 
19
पाऊस पडायला अजून दीड महिना, अन् मे महिन्याच्या प्रारंभीच मुंबईचा पाणीसाठा २३ टक्क्यांवर
20
जे. जे. सुपर स्पेशालिटी रुग्णालयाबाबत आणखी ‘तारीख पे तारीख’ नको ! 

पाचलमध्ये बिबट्याची दहशत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:39 IST

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचलमध्ये गेले काही महिने बिबट्याचा मुक्तपणे संचार सुरू असल्याने गावात व परिसरात भीतीचे वातावरण पसरले ...

पाचल : राजापूर तालुक्यातील पाचलमध्ये गेले काही महिने बिबट्याचा मुक्तपणे संचार सुरू असल्याने गावात व परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. या बिबट्याने पाचल-नारकरवाडीमधील शेतकरी जयंत सीताराम तेलंग यांच्या गोठ्यात शिरून पाच वर्षांच्या पाड्याला ठार केले़ या बिबट्याचा वनविभागाने तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी पाचल ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष मधुकर गुरव व सरचिटणीस श्रीकृष्ण सुतार यांनी तहसीलदार यांना दिलेल्या लेखी निवेदनाद्वारे केले आहे.

रात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास बिबट्याने गोठ्यात शिरून पाड्यावर हल्ला केला. या घटनेची माहिती मिळताच सरपंच अपेक्षा मासये, उपसरपंच किशोर नारकर, पोलीस पाटील रवींद्र खानविलकर, तलाठी यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा करून तहसीलदारांकडे पाठविण्यात आला आहे. शासनाने तेलंग यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी हाेत आहे़