शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपतिपदासाठी भाजपची जोरदार तयारी, संघनिष्ठ व्यक्तीवर भर; ९ सप्टेंबरला होणार मतदान
2
आजचे राशीभविष्य, १७ ऑगस्ट २०२५: अचानक धनलाभ, मान-सन्मान; सरकारी कामात यश, शुभ दिवस
3
एअर इंडियाच्या विमानाने लँडिंग करायचा प्रयत्न केला अन् प्रवाशांमध्ये पसरलं भीतीचं वातावरण! नेमकं काय झालं?
4
परवडणाऱ्या घरांची संख्या वाढवण्यासाठी बिल्डरांना सवलती, तरीही किमती चढ्याच: मुख्यमंत्री
5
उंच इमारतीच्या बांधकामाबाबतचे सुरक्षा नियम राज्यासाठीही बंधनकारक; हायकोर्टाचे निर्देश
6
भारतावर दुय्यम शुल्क लावणार नाही; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे संकेत
7
राहुल गांधी यांची आजपासून 'व्होट अधिकार यात्रा'; गैरप्रकारांविरोधात जनता जागृत झाल्याचा दावा
8
जिद्द असावी तर अशी! मुंबई, ठाण्यात थरांचा विश्वविक्रम; कुरघोडीच्या राजकारणात गोविंदांचा विजय
9
अंतराळवीर शुभांशू शुक्ला ऐतिहासिक यात्रा पूर्ण करून आज भारतात; PM मोदी यांना भेटणार
10
'फाळणीला जिना, काँग्रेस, माउंटबॅटन हे जबाबदार'; 'एनसीईआरटी'च्या मॉड्युलमधून मोठा दावा
11
वाहनांवरील दंडात सूट; अभय योजना लवकरच ! परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा वृत्ताला दुजोरा
12
राज्यात 'पाऊस हंडी'; ५ दिवस अतिवृष्टीचे! पूर परिस्थितीत आपत्तीपासून सतर्क राहण्याचे आवाहन
13
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
14
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
15
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
16
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
17
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
18
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
19
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
20
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

रुग्णसंख्या घटताच जिल्ह्यातील २७ कोविड सेंटर बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:35 IST

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काेविड सेंटर बंद करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ...

रत्नागिरी : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काेविड सेंटर बंद करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. जिल्ह्यातील ३५ पैकी ८ कोविड केंअर सेंटर सुरु असून, उर्वरित २७ केंद्र बंद करण्याचा निर्णय आरोग्य विभागाकडून घेण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यात १ हजार बाधित उपचाराखाली असून, जिल्हा कोविड रुग्णालयासह ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

रुग्णसंख्या वाढताच पहिल्या लाटेचा प्रभाव ओसरल्यानंतर अनेक काेविड केअर सेंटर बंद करण्यात आली हाेती. मात्र, जिल्ह्यात दुसऱ्या लाटेत दिवसाला पाचशे बाधित रुग्ण सापडू लागले. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून पुन्हा कोविड सेंटर सुरु करण्याचा निर्णय घेतला. जिल्हा कोविड रुग्णालयासह (महिला रुग्णालय) जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचाराची व्यवस्था केली गेली. तालुकास्तरावर उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालयांवर खाटांची व्यवस्था केली. तरीही उपचारासाठी बेड कमी पडू लागले हाेते. त्यामुळे मार्च महिन्यात पुन्हा काेविड सेंटर सुरु करण्यात आली. रुग्णसंख्या लक्षात घेऊन त्यात वाढ केली गेली.

जिल्ह्यात अशी सुमारे ३५ काेविड सेंटर सुरु झाली होती. कमी लक्षणे असलेले आणि लक्षणेविरहीत बाधितांना तिथे ठेवण्यात येत होते. गंभीर असलेल्यांना जिल्हा कोविड सेंटरमध्ये दाखल केले जात आहे. गेल्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील कोरोनाबाधित सापडण्याचा दरही कमी झाला आहे. बरे होणाऱ्यांचा टक्का ९५.४८ टक्केवर पोहाेचला आहे. कोविड केअर सेंटरमधील बाधितांची संख्या कमी झाल्यामुळे जिल्ह्यात निर्माण केलेली २७ केंद्र बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. सध्या दापोली १, खेड १, संगमेश्वर १ आणि रत्नागिरीत ५ केंद्र सुरु आहेत. दरम्यान, तिसरी लाट येण्याची शक्यता असल्यामुळे प्रशासनाकडून वेळ पडल्यास ही केंद्र पुन्हा सुरु करण्याची तयारीही ठेवल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.