शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
4
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
5
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
6
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
7
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
8
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
9
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
10
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
11
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
12
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
13
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
14
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
15
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
16
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
17
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
18
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
19
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
20
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात नऊ हजार ग्राहक अंधारात

By admin | Updated: July 15, 2014 23:44 IST

झाडांंच्या फांद्या कोसळल्याने स्थिती

रत्नागिरी : सोमवारी सायंकाळपासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील आठ हजार ९६७ ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या कोसळून वीजपुरवठा ठप्प झाल्याचे महावितरणच्या सुत्रांनी सांगितले.शृंगारतळी उपकेंद्रातील गुहागर वाहिनी रात्री ७.३६ ते ९.४५ पर्यंत बंद होती. येथील ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मोडका आगार वाहिनीवरून पर्यायी वीजपुरवठा करण्यात आला होता. केळशी फाटा वाहिनी रात्री ७.४६ ते १० ४० पर्यंत ठप्प झाली होती.धारतळे (ता. राजापूर) उपकेंद्रातील नाटे वाहिनी सोमवारी दुपारी १.५५ ते मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद होती. याच उपकेंद्रातील भालावली वाहिनी दुपारी १.२८ ते ते सकाळी ९ वाजेपर्यंत बंद होती. शृंगारतळी उपकेंद्रातील पालशेत वाहिनी दुपारी २.५० ते सायंकाळी ७.५० पर्यंत बंद होती. लांजा उपकेंद्रातील पूनस वाहिनी दुपारी १.१० ते सायंकाळी ५.५५ वाजेपर्यंत बंद होती. मार्गताम्हाणे उपकेंद्रातील मालघर वाहिनी दुपारी १२.३० ते ८.४० पर्यंत बंद होती. त्याचा ८ हजार ९६७ ग्राहकांना याचा फटका बसला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक त्या ठिकाणी पर्यायी वीजपुरवठा सुरू केला, तर नादुरूस्त वाहिनी दुरूस्त करून वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. अन्य ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु आहेत.संततधार पाऊस कोसळूनही विजेचे खांब कोसळणे, पीन किंवा डिस्क इन्स्युलेटर पंक्चर होणे, डीपी नादुरूस्त होणे, यांसारखे प्रकार जिल्ह्यात कोठेही घडलेले नाहीत. त्यामुळे महावितरणचे नुकसान मात्र टळले आहे. (प्रतिनिधी)