शहरं
Join us  
Trending Stories
1
"भाजपाशी अनैतिक संबंध तोडावेत, जसं 'वर्षा'वर हक्कानं जाता, तसं 'मातोश्री'वर यावं" 
2
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
3
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
4
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
5
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
6
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
7
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
8
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
9
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
10
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
11
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
12
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
13
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
14
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
15
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
16
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
17
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
18
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
19
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
20
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर

जिल्ह्यात नऊ हजार ग्राहक अंधारात

By admin | Updated: July 15, 2014 23:44 IST

झाडांंच्या फांद्या कोसळल्याने स्थिती

रत्नागिरी : सोमवारी सायंकाळपासून संततधार कोसळत असलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील आठ हजार ९६७ ग्राहकांचा वीजपुरवठा विस्कळीत झाला. वाऱ्यामुळे झाडांच्या फांद्या कोसळून वीजपुरवठा ठप्प झाल्याचे महावितरणच्या सुत्रांनी सांगितले.शृंगारतळी उपकेंद्रातील गुहागर वाहिनी रात्री ७.३६ ते ९.४५ पर्यंत बंद होती. येथील ग्राहकांची गैरसोय होऊ नये, यासाठी मोडका आगार वाहिनीवरून पर्यायी वीजपुरवठा करण्यात आला होता. केळशी फाटा वाहिनी रात्री ७.४६ ते १० ४० पर्यंत ठप्प झाली होती.धारतळे (ता. राजापूर) उपकेंद्रातील नाटे वाहिनी सोमवारी दुपारी १.५५ ते मंगळवारी सकाळी ९ वाजेपर्यंत बंद होती. याच उपकेंद्रातील भालावली वाहिनी दुपारी १.२८ ते ते सकाळी ९ वाजेपर्यंत बंद होती. शृंगारतळी उपकेंद्रातील पालशेत वाहिनी दुपारी २.५० ते सायंकाळी ७.५० पर्यंत बंद होती. लांजा उपकेंद्रातील पूनस वाहिनी दुपारी १.१० ते सायंकाळी ५.५५ वाजेपर्यंत बंद होती. मार्गताम्हाणे उपकेंद्रातील मालघर वाहिनी दुपारी १२.३० ते ८.४० पर्यंत बंद होती. त्याचा ८ हजार ९६७ ग्राहकांना याचा फटका बसला आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आवश्यक त्या ठिकाणी पर्यायी वीजपुरवठा सुरू केला, तर नादुरूस्त वाहिनी दुरूस्त करून वीजपुरवठा पूर्ववत केला आहे. अन्य ठिकाणचा वीजपुरवठा सुरळीत करण्याचे प्रयत्न युध्दपातळीवर सुरु आहेत.संततधार पाऊस कोसळूनही विजेचे खांब कोसळणे, पीन किंवा डिस्क इन्स्युलेटर पंक्चर होणे, डीपी नादुरूस्त होणे, यांसारखे प्रकार जिल्ह्यात कोठेही घडलेले नाहीत. त्यामुळे महावितरणचे नुकसान मात्र टळले आहे. (प्रतिनिधी)