शहरं
Join us  
Trending Stories
1
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
2
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
3
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
4
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
5
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
6
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
7
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
8
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
9
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
10
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
11
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
12
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
13
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
14
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
15
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
16
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
17
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
18
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
19
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
20
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!

राजापुरातील पूरजन्य परिस्थितीसाठी एनडीआरएफ सज्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2021 04:42 IST

राजापूर : परिसरामध्ये पडणाऱ्या पावसामुळे राजापूरमधील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धोका ...

राजापूर : परिसरामध्ये पडणाऱ्या पावसामुळे राजापूरमधील नद्यांच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे. अर्जुना नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धोका निर्माण होऊ शकतो. राजापूरची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता, राजापूरमध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण होऊ शकते. यासाठी एनडीआरएफची एक तुकडी राजापूरमध्ये तैनात करण्यात आली आहे.

गेले दोन दिवस राजापूर तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. अर्जुना नदीच्या पाणी पातळीतही मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे राजापुरात एनडीआरएफची टीम तैनात करण्यात आली आहे. या पथकाने मंगळवारी पूरजन्य भागाची पाहणी केली. आपत्ती ओढवली तर एनडीआरएफची ही तुकडी पूर्णपणे सज्ज झाली आहे. बोट तसेच बचावात्मक साहित्य या पथकाकडे उपलब्ध आहे.