शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
2
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
3
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
4
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
5
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
6
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
7
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
8
"मुंबईचा महापौर पठाण, शैख, सैयद, अन्सारी का होऊ शकत नाही?"; वारीस पठाण यांचा प्रश्न, संजय राऊतांचंही स्पष्टच उत्तर!
9
भारतीयांना रशियन दारूचे वेड! १० महिन्यांत ५२० टन व्हिस्की, जिन आणि वोडका रिचवली
10
Vijay Hazare Trophy: थोरल्या भावाने दिली धाकट्याला पदार्पणाची कॅप; दोघांच्यातील शतकी भागीदारीनंतर जे घडलं ते कमालच!
11
कानातले, मोजे आणि अंडरगारमेंट गायब...; उदयपूर गँगरेपमधील IT मॅनेजर पीडितेची आपबीती
12
मनसेचं ‘नऊ’निर्माण होईल? १६-०१-२०२६ ची ‘बेरीज’ राज ठाकरेंसाठी ठरेल का ‘मंगल’? काय सांगते अंक-ज्योतिषशास्त्राची युती?
13
मंत्री भरत गोगावलेंचे पुत्र विकास गोगावले २४ दिवसांपासून पोलिसांना सापडेना, महाडमधील प्रकरण काय?
14
पोलिसांवर दगडफेक! 12 महिलांसह 75 जणांना अटक; जयपूरमध्ये मध्यरात्री नेमकं काय झालं?
15
"धुरंधर हा एक भयानक कुत्रा, तो प्रत्येक 'बिग बजेट'...", राम गोपाल वर्मा यांची पोस्ट चर्चेत; नेमकं काय म्हणाले?
16
"राहिलेलं आयुष्य राजसाहेबांसोबत" म्हणणाऱ्या पाटलांनी मनसे सोडली; भाजपला लबाड म्हटल्याचा व्हिडीओ व्हायरल
17
भाईंदरनंतर आता ठाण्यात बिबट्या घुसला, नागरिकांमध्ये दहशत, नेमका कुठे आणि कधी दिसला?
18
भाजपाच्या सांगण्यावरून शिवसेना चालणार का?; संतप्त शिंदेसेनेच्या कार्यकर्त्यांचं पुण्यात आंदोलन
19
भारतातच फिरायला जायचा विचार करताय? 'या' ४ राज्यांत विनापरवाना गेलात तर होईल ५ वर्षांची जेल!
20
₹७६१३ वरुन ₹१५२२ वर आला 'हा' शेअर; अखेर का एका दिवसात ८० टक्क्यांनी स्वस्त झाला स्टॉक?
Daily Top 2Weekly Top 5

दापोली तालुक्यात २५१० नागरिकांचे स्थलांतर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2021 04:21 IST

दापोली : दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारी म्हणून दापोली तालुक्यातील पाणी भरण्याची शक्यता असणाऱ्या १५ गावांमधील २८० कुटुंबांमधील ...

दापोली : दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा दिल्याने खबरदारी म्हणून दापोली तालुक्यातील पाणी भरण्याची शक्यता असणाऱ्या १५ गावांमधील २८० कुटुंबांमधील १,३२९ नागरिक आणि ८ दरडप्रवण ठिकाणच्या ३१३ कुटुंबांमधील १,१८१ अशा एकूण ५९३ कुटुंबातील २,५१० लोकांचे स्थलांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बुधवारी रात्रीपर्यंत हे स्थलांतर करण्याची तयारी तालुका प्रशासनाने केली आहे, अशी माहिती दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली.

यापूर्वीच्या चक्रीवादळांमध्ये अनेक कुटुंबांना स्थलांतरित करण्यात आले होते. आता अतिवृष्टीचा धोका लक्षात घेऊन त्याच कुटुंबांना पुन्हा एकदा स्थलांतरित करण्यात येत आहे. यातील बहुतेक कुटुंबांना पावसाळ्यापूर्वीच दोन महिने घरात राहू नये, अशाप्रकारच्या नोटीस महसूल विभागाकडून देण्यात आल्या होत्या. त्यामुळे यावर कायमस्वरुपी तोडगा काढावा, अशी मागणी केली जात आहे.

हर्णै, पाजपंढरी ही गावे किनाऱ्याला लागून असल्याने त्यांना याचा सर्वाधिक धोका असतो. पाजपंढरी गावातील सुमारे १ हजार लोकांचे स्थलांतर करण्यात येत आहे.