शहरं
Join us  
Trending Stories
1
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
2
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
3
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
5
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
6
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
7
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
8
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
9
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
10
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
11
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!
12
Viral Video: रीलसाठी कायपण! थेट धावत्या रेल्वेसमोर...; तरुणाच्या व्हिडीओचा शेवट भयंकर
13
शेअर असावा तर असा! लिस्टिंगच्या दुसऱ्या दिवशीही गुंतणुकदार मालामाल, लागलं २०% चं अपर सर्किट
14
करून दाखवलं! प्रेग्नेन्सीमध्ये प्रिलिम्सची तयारी; डिलिव्हरीच्या १७ दिवसांनी UPSC मेन्स, झाली IAS
15
चेहरा एकच, मतदान ४ ठिकाणी! २ कर्नाटकात, १ मुंबईत आणि १ उत्तर प्रदेशात; कोण आहे हा युवक?
16
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, अन्यथा..., निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
17
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
18
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
19
भयंकर! बारमध्ये घुसून तरुणावर चाकूने सपासप वार, ३ वर्षांपूर्वी झालेल्या भांडणाचा काढला राग
20
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश

रत्नागिरी आगारातर्फे ग्रामीण व शहरी मार्गावरील फेऱ्यांमध्ये वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:36 IST

रत्नागिरी : लाॅकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा म्हणून एस. टी. परवानगी देण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे ...

रत्नागिरी : लाॅकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा म्हणून एस. टी. परवानगी देण्यात आली होती. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक सुरू होती. त्यामुळे शहरी व ग्रामीण भागातील मोजक्याच फेऱ्या सुरू होत्या. मात्र संभाव्य प्रवासी भारमान असलेल्या मार्गावर फेऱ्या वाढविण्याचा निर्णय रत्नागिरी आगाराने घेतला आहे.

आगामी पावसाळा, शेतीची कामे, ग्रामीण भागातील जनतेच्या सोयीसाठी गाड्या सुरू करण्यात येणार आहेत. प्रवासी प्रतिसाद पाहून ग्रामीण व शहरी मार्गावरील फेऱ्या वाढविण्यात येणार आहेत. ग्रामीण मार्गावर यापूर्वी १३ गाड्यांद्वारे १०४ फेऱ्या व शहरी मार्गावर ६ गाड्यांद्वारे १०० फेऱ्या सुरू होत्या. मात्र सोमवारपासून ग्रामीण मार्गावर नवीन २३ गाड्यांद्वारे १५२ फेऱ्या, तर शहरी मार्गावर नवीन १० फेऱ्याद्वारे १६० फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. कोरोनामुळे शासकीय नियमावलींचे पालन करून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसह प्रवासी वाहतूक केली जाणार आहे.

ग्रामीण मार्गावर गणपतीपुळे, मालगुंड, चिपळूण, नेवरे (बाजारपेठ), दापोली, पावस, गावखडी गुरववाडी, नाटे, हर्चे-पिंपळपार, आंबोळगड, स्वामी नाखरे कालकरकोंड, भडे, काजरघाटीमार्गे लांजा, रिंगीची वाडी, जयगड, गणपतीपुळे, करबुडे, जाकादेवी, धामणसे, देवळे, पाली, वळके, साखरपा, देवरूख व ओशी आदी गावांतील फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत.

शहरी मार्गावर भावेआडोम, दांडेआडोम, मजगाव, फणसवळे, आंबेकोंड, म्हामुरवाडी, मजगाव, वेसुर्ले, हातीस, टिके-कांबळेवाडी, टेंभ्येपूल, तारवेवाडी, निवळी, खेडशी-फणसवळे, खेडशीनाका, कोतवडे, आरे-बसणी, काळबादेवी, सडामिऱ्या, मिऱ्याबंदर, कोळंबे, उफळवाडी, रेल्वेस्टेशन, वायंगणी, काजरघाटी, हातखंबा गावच्या फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत.