शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
3
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
4
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
5
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
6
'आता पुन्हा शरद पवारांकडे जायचे नाही, असं ठरवलंय'; पवारांचा निष्ठावंत दुखावला, बळीराम काका साठेंनी मन केलं मोकळं
7
Swami Samartha: 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे' हे स्वामींचे वचन; पण आहे 'ही' एक अट!
8
रोहित शर्माच्या पत्नीचा पाठलाग करत घरापर्यंत पोहोचला, फोटोही काढू लागला, पाहतात रितिकाचा राग अनावर, त्यानंतर...  
9
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
10
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
11
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
12
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
13
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
14
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
15
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
16
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
17
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
18
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
19
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
20
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली

जिल्ह्यात कोरोना रुग्णांमध्ये वाढ, नवे ४२९ रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2021 04:22 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने उसळी घेतली असून, बुधवारी ४२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ६५,०२४ झाली ...

रत्नागिरी : जिल्ह्यात पुन्हा कोरोनाने उसळी घेतली असून, बुधवारी ४२९ जण पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे बाधितांची संख्या ६५,०२४ झाली आहे. जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी दर ८.४६ टक्के झाला आहे. कोरोनाने ८ रुग्णांचा बळी गेला असून, आजपर्यंत १,८३३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर दिवसभरात ४८६ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने एकूण ५७,६६७ लोक बरे झाले आहेत.

जिल्ह्यात एका दिवसात ३,२९७ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यामध्ये २७९ जण बाधित असून, मागील १५० बाधित रुग्णांचाही समावेश आहे. कोरोनाबाधित रुग्णांमध्ये मंडणगड तालुक्यात २, दापोलीत ११, खेडमध्ये २०, गुहागरात २४, चिपळुणात ४५, संगमेश्वरात ३८, रत्नागिरीत ९४, लांजात ९ अणि राजापुरात ३८ रुग्ण सापडले आहेत.

जिल्ह्यात ८ जणांचा मृत्यू झाला असून, त्यामध्ये मंडणगड तालुक्यातील २, दापोलीतील ३, चिपळूण, खेड आणि रत्नागिरीतील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्यात बाधितांच्या मृत्यूचे प्रमाण २.८२ टक्के असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.२ टक्के आहे.