शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

संगणक परिचालकांचे २९ पासून उपोषण

By admin | Updated: December 25, 2014 00:15 IST

विविध मागण्या : अल्प मानधनाविरोधात आता संघर्षाचा लढा...

रत्नागिरी : ग्रामपंचायतीसाठी डाटाएंट्री आॅपरेटर्स म्हणून गेली तीन ते साडेतीन वर्षे कार्यरत असताना त्यांना दिले जाणारे मानधन तुटपूंजे आहे. विविध मागण्यांसाठी डाटा आॅपरेटर्स दीड महिन्यापासून कामबंद आंदोलनात सहभागी झाले आहेत. राज्यव्यापी आंदोलन सुरू असतानाही शासनाकडून अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. शिवाय करार संपुष्टात आणण्याचे एसएमएस पाठविण्यात येत असल्याने डाटा एन्ट्री आॅपरेटर्स दि.२९ पासून मुंबईत आझाद मैदानावर उपोषणास बसणार आहेत.हिवाळी अधिवेशनात संगणक परिचालक मानधनाचा विषय मांडण्यात आला होता. इतकेच नव्हेतर राज्य संघटनेची बैठकही झाली होती. आंदोलनास दीड महिना पूर्ण झाला असल्याने काही परिचालकांना महाआॅनलाईन कंपनीने सेवा करार संपविल्याचे लेखी पत्र, एसएमएस पाठविले आहेत. याबाबत ग्रामविकास मंत्री दीपक केसरकर यांच्याशी परिचालकांनी संपर्क साधला असता असे कोणतेही निलंबन होणार नसल्याचे सांगितले. सध्या कार्यरत असलेल्या परिचालकांना काढून टाकून त्यांच्या जागी नवीन परिचालकांची नियुक्ती केली जाणार नसल्याचे केसरकर यांनी सांगितले. राज्यातील सर्व परिचालकांचे मानधन वाढविण्यात येणार असल्याचे सांगितले.परंतु संगणक परिचालकांच्या मागण्या अद्याप प्रलंबित आहेत. महाआॅनलाईनबरोबरचा करार संपुष्टात करावा व परिचालकांना शासनसेवेत समाविष्ट करावे, तसेच मान्य केलेल्या मागण्या लेखी स्वरूपात शासनाने द्याव्यात, असे राज्यसंघटनेचे म्हणणे आहे. दि.२९ रोजी आझाद मैदानावर सर्व संगणक परिचालक उपोषणास बसणार आहेत. (प्रतिनिधी)राज्यव्यापी आंदोलन सुरु असताना शासनाकडून निर्णय होत नसल्याने संगणक परिचालक संतप्त.आझाद मैदानावर सोमवारपासून करणार उपोषण.आंदोलनाला दीड महिना पूर्ण.परिचालकांचे निलंबन न करण्याचे ग्रामविकासमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन.