शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात आठ महिन्यांत दाेन महिला विकृत वासनेच्या शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST

तन्मय दाते लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ हाेत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात मात्र महिलांवरील अत्याचाराचे ...

तन्मय दाते

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ हाेत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात मात्र महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी आहे. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात २ महिला वासनेच्या शिकार बनल्या आहेत. त्यामध्ये ओळखीच्या महिला, मुलींच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणाऱ्या नराधमांना पोलिसांनी गजाआड केले आहे.

जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात अत्याचाराचे २ प्रकार घडले असून, या दाेन्ही गुन्ह्यांचा तपास करण्यात पाेलिसांना यश आले आहे. गतवर्षी नाेव्हेंबर महिन्यात चिपळूण येथे प्रकार उघडकीला आला हाेता. त्यामध्ये दोन मुली अत्याचाराच्या बळी पडल्या हाेत्या. नाेकरीचे आमिष दाखवून त्यांना चिपळूण येथे आणण्यात आले हाेते, त्यानंतर त्यांच्याकडून व्यवसाय करवून घेण्यात येत हाेता. पाेलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तपास करून या दाेन्ही मुलींची सुटका केली.

१०० टक्के गुन्ह्यांची उकल

गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यांत अत्याचाराचे दोन प्रकार घडले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना १०० टक्के यश आले आहे. जिल्ह्यात असे प्रकार घडत असतील, अल्पवयीन मुलींना या व्यवसायात ओढत असेल तर पाेलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत झाली आहे वाढ

- गेल्यावर्षी कोरोनामुळे लागू झालेल्या लाॅकडाऊनमुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. गतवर्षी एक विकृत घटना घडली पण त्यांनाही पोलिसांना पकडण्यात यश आले.

n जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये २ वासनेच्या प्रकार घडल्या पण त्याही पोलिसांना आराेपींना पकडण्यात यश आले.

महिलाच ठरल्या विकृतीच्या शिकार

सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये विकृतीच्या शिकारींमध्ये महिलांचे प्रमाण आहे. काही जिल्ह्यांमध्ये महिलांपेक्षा अल्पवयीन मुलीचे प्रमाण आहे. रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये विकृत प्रकारामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे अल्पवयीन मुलींचे प्रमाण खूप कमी आहे. महिलांचे प्रमाण का जास्त आहे याचा शाेध पोलीस घेत आहेत

जिल्ह्यातील बलात्कार

जानेवारी ००

फेब्रुवारी ०१

मार्च ००

एप्रिल ००

मे ००

जून ००

जुलै ०१

ऑगस्ट ००

कोरोनाकाळातही नजर

गतवर्षीपासून कोरोनाचे संकट राज्यभर सुरू आहे. हे कोरोनाचे संकट सुरू असतानाही रत्नागिरी जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० मध्ये व फेब्रुवारी व जुलै २०२१ मध्ये ३ केसेस दाखल झाल्या हाेत्या. काेराेनाच्या काळात बंदाेबस्ताचा ताण असतानाही पाेलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेला नाही. पाेलीस स्थानकात दाखल हाेणाऱ्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यातही पाेलीस अग्रेसर आहेत.