शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

जिल्ह्यात आठ महिन्यांत दाेन महिला विकृत वासनेच्या शिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:35 IST

तन्मय दाते लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ हाेत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात मात्र महिलांवरील अत्याचाराचे ...

तन्मय दाते

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेमध्ये वाढ हाेत असतानाच रत्नागिरी जिल्ह्यात मात्र महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण कमी आहे. मागील आठ महिन्यांत जिल्ह्यात २ महिला वासनेच्या शिकार बनल्या आहेत. त्यामध्ये ओळखीच्या महिला, मुलींच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेणाऱ्या नराधमांना पोलिसांनी गजाआड केले आहे.

जानेवारी महिन्यापासून जिल्ह्यात अत्याचाराचे २ प्रकार घडले असून, या दाेन्ही गुन्ह्यांचा तपास करण्यात पाेलिसांना यश आले आहे. गतवर्षी नाेव्हेंबर महिन्यात चिपळूण येथे प्रकार उघडकीला आला हाेता. त्यामध्ये दोन मुली अत्याचाराच्या बळी पडल्या हाेत्या. नाेकरीचे आमिष दाखवून त्यांना चिपळूण येथे आणण्यात आले हाेते, त्यानंतर त्यांच्याकडून व्यवसाय करवून घेण्यात येत हाेता. पाेलिसांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तपास करून या दाेन्ही मुलींची सुटका केली.

१०० टक्के गुन्ह्यांची उकल

गेल्या आठ महिन्यांत जिल्ह्यांत अत्याचाराचे दोन प्रकार घडले आहेत. या दोन्ही गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना १०० टक्के यश आले आहे. जिल्ह्यात असे प्रकार घडत असतील, अल्पवयीन मुलींना या व्यवसायात ओढत असेल तर पाेलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत झाली आहे वाढ

- गेल्यावर्षी कोरोनामुळे लागू झालेल्या लाॅकडाऊनमुळे गुन्ह्यांचे प्रमाण कमी आहे. गतवर्षी एक विकृत घटना घडली पण त्यांनाही पोलिसांना पकडण्यात यश आले.

n जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यांमध्ये २ वासनेच्या प्रकार घडल्या पण त्याही पोलिसांना आराेपींना पकडण्यात यश आले.

महिलाच ठरल्या विकृतीच्या शिकार

सध्या महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढू लागल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये विकृतीच्या शिकारींमध्ये महिलांचे प्रमाण आहे. काही जिल्ह्यांमध्ये महिलांपेक्षा अल्पवयीन मुलीचे प्रमाण आहे. रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये विकृत प्रकारामध्ये महिलांचे प्रमाण जास्त आहे अल्पवयीन मुलींचे प्रमाण खूप कमी आहे. महिलांचे प्रमाण का जास्त आहे याचा शाेध पोलीस घेत आहेत

जिल्ह्यातील बलात्कार

जानेवारी ००

फेब्रुवारी ०१

मार्च ००

एप्रिल ००

मे ००

जून ००

जुलै ०१

ऑगस्ट ००

कोरोनाकाळातही नजर

गतवर्षीपासून कोरोनाचे संकट राज्यभर सुरू आहे. हे कोरोनाचे संकट सुरू असतानाही रत्नागिरी जिल्ह्यात नोव्हेंबर २०२० मध्ये व फेब्रुवारी व जुलै २०२१ मध्ये ३ केसेस दाखल झाल्या हाेत्या. काेराेनाच्या काळात बंदाेबस्ताचा ताण असतानाही पाेलिसांनी आपल्या कर्तव्यात कसूर केलेला नाही. पाेलीस स्थानकात दाखल हाेणाऱ्या प्रकरणांचा तातडीने निपटारा करण्यातही पाेलीस अग्रेसर आहेत.