शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
4
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
5
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
6
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
7
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
8
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
9
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
10
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
11
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
12
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
13
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
14
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
15
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
16
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
17
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
18
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
19
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
20
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...

लसीकरणावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:31 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना महामारीबरोबरच महापुराने हाहाकार उडविला आहे. त्यामुळे लसीकरणाला आलेली गती पुन्हा थांबली आहे. उत्तर रत्नागिरीमध्ये महापुराची ...

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोना महामारीबरोबरच महापुराने हाहाकार उडविला आहे. त्यामुळे लसीकरणाला आलेली गती पुन्हा थांबली आहे. उत्तर रत्नागिरीमध्ये महापुराची स्थिती असल्याने संगमेश्वर, चिपळूण, खेड, गुहागर आणि दापोली या पाचही तालुक्यांतील लसीकरणावर परिणाम झाला आहे.

विहीर जमीनदोस्त

चिपळूण : तालुक्यातील रिक्टोली-इंदापूरवाडी हे गाव अत्यंत डोंगरात सह्याद्री पर्वताच्या पायथ्याशी दुर्गम भागात आहे. पावसामध्ये दरड कोसळल्यामुळे जिल्हा परिषदेने बांधून दिलेली नवीन विहीर पूर्ण जमीनदोस्त झाली आहे आणि जो आधीच खराब रस्ता होता, तो पूर्ण खचून गेला आहे.

ट्रकचालकांना भोजन

साखरपा : कोंडगावमधील सार्वजनिक गणेश मित्रमंडळामार्फत आंबा घाटात अडकलेल्या ट्रकचालकांना शुद्ध पाण्याची बाटली, भोजनाची पॅकेटस् देण्यात आली आहेत. मुख्य रस्ता खचल्याने पुढील आदेशापर्यंत आंबा घाटातील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे वाहने अडकली आहेत.

सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

राजापूर : राजापूर रेल्वेस्टेशन मार्गावरील पांगरे बौद्धवाडी रस्त्यावर झाडे पडल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. त्यामुळे या मार्गावरील दुतर्फा असलेल्या झाडांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ही झाडे तोडण्यासाठी बांधकाम खात्याने तसेच ग्रामपंचायतीनेही पुढाकार घेणे अपेक्षित आहे.

जनावरे गेली वाहून

चिपळूण : निसर्गाच्या रौद्ररूपासमाेर काहीही टिकलेले नाही. जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे हाहाकार उडाला होता. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे हाल झाले आहेत. महापुराच्या पाण्यात स्थानिक रहिवाशांनी आपले जीव कसेबसे वाचविले. मात्र, श्वान, मांजरे व इतर पाळीव प्राण्यांना वाचवू शकले नाही.