शहरं
Join us  
Trending Stories
1
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
2
Glenn Maxwell Video: याला म्हणतात 'कमबॅक'... ग्लेन मॅक्सेवलने मारले तब्बल १३ षटकार, ४८ चेंडूत केलं शतक
3
Nashik: शिंदेंचा घाव, ठाकरेंच्या शिवसेनेला पडलं भगदाड! उरले फक्त नऊ माजी नगरसेवक
4
एक्स्प्रेस हायवे असुदे की नॅशनल... कोणताही टोल १५ रुपयांत पार करा; पण नियम आधी जाणून घ्या...
5
सोन्याचे दर घसरले, पण चांदीचा विक्रम; किंमत १ लाख १२ हजारांवर; खरेदीपूर्वी पाहा लेटेस्ट रेट
6
"आता वेळ आलीय..."; लोकप्रिय अभिनेत्रीसोबत मोठा स्कॅम, स्टायलिस्ट सांगून फसवलं
7
हनीमूनला जाताना किती सोनं आणि कॅश घेऊन गेली होती सोनम रघुवंशी? भावानं केला मोठा दावा
8
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
9
जिवंत रुग्णाला मृत घोषित केले; डॉक्टरांकडे महापालिकेने मागितला खुलासा
10
Israel Iran War : इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यामुळे संरक्षण यंत्रणेवर तणाव; फक्त १० दिवसांचा साठा शिल्लक
11
हैदराबादच्या बेगमपेट विमानतळाला बॉम्बने उडवण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा अलर्टवर, शोधमोहिम सुरू
12
सोने सोडा चांदीमध्येही बंपर कमाईची संधी! पुढील ६ महिन्यांत किंमत दुप्पट होणार? कोणी केला दावा?
13
केदारनाथ यात्रेला निघालेले भाविक दरीत कोसळले; दोघांचा मृत्यू, तीन जखमी
14
...तर पाकिस्तानातील अण्वस्त्र ठिकाणे उद्ध्वस्त झाली असती; इस्त्रायलची ऑफर भारताने का नाकारली?
15
पुणे, चंद्रपूर, नंदूरबार, धाराशिव; शरद पवार गट, उद्धवसेनेला खिंडार, माजी नगरसेवक शिंदे गटात
16
सोनमने २५ दिवसांत केला ११२ वेळा फोन, तो संजय वर्मा कोण? राजा रघुवंशी हत्या प्रकरणाला नवं वळण  
17
Mukesh Ambani : मुकेश अंबानींनी लावलं जबरदस्त डोकं, ५०० कोटींच्या गुंतवणूकीतून कमावले ९००० कोटी रुपये
18
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३७ दिवस शांत बसले अन् आता..; मोदी-ट्रम्प चर्चेवर काँग्रेसचा निशाणा
19
खासगी टेलिकॉम कंपन्यांचे धाबे दणाणले; लवकरच सुरू होणार BSNL ची 5G सेवा; नावही ठरले...
20
करून दाखवलं! ११ व्या वर्षी लग्न... समाजासमोर 'तो' झुकला नाही, स्वप्नासाठी लढला; होणार डॉक्टर

चक्रीवादळाच्या प्रभावाने पावसाचा मुक्काम लांबला; नुकसानीचे पंचनामे वेगाने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अवकाळी पावसाचा मुक्काम मंगळवारपर्यंत लांबला आहे. गेल्या २४ तासांत सरासरी ३३.८९ मिलिमीटर, तर ...

रत्नागिरी : जिल्ह्यात तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावामुळे अवकाळी पावसाचा मुक्काम मंगळवारपर्यंत लांबला आहे. गेल्या २४ तासांत सरासरी ३३.८९ मिलिमीटर, तर एकूण ३०५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. या चक्रीवादळाने रविवारी तसेच सोमवारी झालेल्या नुकसानीचे पंचनामे अजूनही सुरू असून, तू पूर्ण होण्यासाठी अजून काही दिवस लागणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

रविवारी जिल्ह्यात दाखल झालेले तौक्ते चक्रीवादळ शमले असले, तरी त्याच्या प्रभावामुळे मंगळवारी सकाळपर्यंत पावसाने हजेरी लावली होती. रत्नागिरीत सर्वाधिक १०१ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. रविवारी चक्रीवादळ शमताच रत्नागिरी आणि राजापूर या दोन्ही तालुक्यांतील पंचनाम्यांना सुरुवात करण्यात आली आहे. सोमवारी दापोली, मंडणगड, गुहागर या तालुक्यांमध्ये पंचनामे करण्यास सुरुवात झाली आहे. प्राथमिक माहितीनुसार, जिल्ह्यात १०२८ घरांचे आणि ७ गोठ्यांचे नुकसान झाले आहे. या चक्रीवादळामध्ये गुहागर, संगमेश्वर येथे प्रत्येकी १, रत्नागिरी आणि राजापूरमध्ये प्रत्येकी ३ असे एकूण ८ व्यक्ती जखमी झाल्या. ४ जनावरे मृत झाली आहेत. जिल्ह्यामध्ये ४५० झाडांची पडझड झाली असून, १४ दुकाने व टपऱ्यांचे ९ शाळांचे, तर २१ शासकीय इमारतींचे नुकसान झाले आहे. १२३९ गावांमधील वीजपुरवठा खंडित झाला होता. महावितरणचे कर्मचारी तो तातडीने सुरू करण्यासाठी रात्रंदिवस काम करीत आहेत.