शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
4
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
5
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
6
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
7
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
8
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
9
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
10
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
11
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
12
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
13
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
14
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
15
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
16
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
17
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
18
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
19
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
20
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी

शिक्षण क्रांती संघटनेचे उद्या उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:36 IST

वाटूळ : मागील दोन वर्षांपासून निवेदने, चर्चा आदी माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करूनही जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर यांचे प्रश्न ...

वाटूळ : मागील दोन वर्षांपासून निवेदने, चर्चा आदी माध्यमातून सातत्याने पाठपुरावा करूनही जिल्ह्यातील माध्यमिक शिक्षक व शिक्षकेतर यांचे प्रश्न प्रलंबित आहेत. या प्रश्नांसाठी शिक्षण क्रांती संघटनेच्या जिल्हा शाखेतर्फे १५ ऑगस्टला शिक्षणाधिकारी कार्यालयासमाेर उपाेषण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

याबाबत शिक्षण क्रांती संटनेतर्फे निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात लहान-लहान चुका दाखवून प्रस्ताव जाणीवपूर्वक फेटाळले जात असल्याचा आराेप करण्यात आला आहे तसेच शिक्षकांना कार्यालयातून मिळणारी उडवाउडवीची उत्तरे, प्रलंबित निवड श्रेणी, वरिष्ठ वेतनश्रेणी, मुख्याध्यापक स्वाक्षरी अधिकार अशा तेरा महत्त्वाच्या प्रश्नांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना जिल्हा शाखेतर्फे १५ ऑगस्टला शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपाेषणाला बसणार आहे. याबाबत संघटनेचे कोकण विभागाध्यक्ष रमेश जाधव, जिल्हाध्यक्ष आनंद त्रिपाठी, सचिव राहुल सप्रे, रत्नागिरी तालुका अध्यक्ष महेंद्र कुवळेकर, सचिव धनाजी पाटील यांनी निवेदन देत माहिती दिली आहे.