शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरिजायवर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा आवाज कातरलेला...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:38 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पावसामुळे नदी, ओढ्यांना पूर येत असल्याने मुख्यस्रोतात पुराचे पाणी मिसळून पाणी गढूळ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पावसामुळे नदी, ओढ्यांना पूर येत असल्याने मुख्यस्रोतात पुराचे पाणी मिसळून पाणी गढूळ होते. दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याचे शुद्धीकरण केले जात असले तरी शहरातील अंतर्गत वाहिन्यांना गळती असल्यामुळे गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून गाळून पिणे गरजेचे आहे.

दूषित पाणी व हवामानातील बदलामुळे साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिक कोरोनाच्या भीतीमुळे डाॅक्टरांकडे जाण्याऐवजी घरातच उपचार घेतात. पाण्याच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे.

दूषित पाण्यामुळे

होणारे आजार

उलटी, जुलाब किंवा अतिसाराचा धोका

कावीळ होण्याची असते शक्यता

गॅस्ट्रोमुळे शरीर कोरडे पडण्याचा धोका

विषमज्वरासारख्या तापाची असते शक्यता. तापामुळे शरीरातील पेशींची होते घट.

आजाराची लक्षणे

एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पाण्यासारखे शाैचास होणे.

उलटी, ताप येणे, लघवी पिवळी होणे, भूक मंदावणे,

जुलाब होऊन शरीरातील पाणी कमी होते.

सलग चार ते पाच दिवस सतत ताप येतो. पोटात दुखते, वेळीच उपचाराची आवश्यकता असते.

रत्नागिरीकर पितात दररोज एक कोटी ८० लिटर पाणी

शहराची लोकसंख्या ७६ हजार २२९ आहे. नगर परिषद हद्दीत अकरा हजार नळपाणी जोडण्या असून, शहराला दररोज एक कोटी २० लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. साळवी स्टाॅप जलशुद्धीकरण केंद्रात गॅस क्लोरिनचा वापर करून पाणी शुद्ध केले जाते. गढुळता कमी करण्यासाठी पाॅलिॲल्युमिनियम क्लोराइडचा वापर करण्यात येतो.

पाणी उकळून प्यायलेले बरे

पावसाळ्यात नदी, ओढ्यांना पूर येतो. पुराचे पाणी मुख्य प्राण्याच्या स्रोतात मिसळल्याने पाणी गढूळ होते. त्यामुळे पाणी उकळून, गाळून पिणे नक्कीच फायदेशीर आहे.