शहरं
Join us  
Trending Stories
1
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
2
Top Marathi News LIVE Updates: आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज संध्याकाळी अंत्यसंस्कार
3
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
4
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
5
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
6
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
7
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
8
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
9
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
10
वेगाचा बादशाह जेव्हा स्वराभिषेकात न्हाऊन निघाला, ब्रेट लीने आशा भोसले यांच्यासोबत गायले होते गाणे
11
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
12
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
13
Accident: लग्नाहून परतताना मृत्यूनं कवटाळलं, हापूड जिल्ह्यात वऱ्हाड्यांच्या बसला भीषण अपघात, ६ जण ठार!
14
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
15
निरोपाची वेळ आली..! आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार होणार, दुपारी तीन वाजेपर्यंत अंत्यदर्शन
16
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
17
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
18
उरले उरात काही 'आवाज' चांदण्यांचे, आशा भोसले यांचे निधन, आज होणार अंत्यसंस्कार
19
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
20
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:38 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पावसामुळे नदी, ओढ्यांना पूर येत असल्याने मुख्यस्रोतात पुराचे पाणी मिसळून पाणी गढूळ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पावसामुळे नदी, ओढ्यांना पूर येत असल्याने मुख्यस्रोतात पुराचे पाणी मिसळून पाणी गढूळ होते. दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याचे शुद्धीकरण केले जात असले तरी शहरातील अंतर्गत वाहिन्यांना गळती असल्यामुळे गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून गाळून पिणे गरजेचे आहे.

दूषित पाणी व हवामानातील बदलामुळे साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिक कोरोनाच्या भीतीमुळे डाॅक्टरांकडे जाण्याऐवजी घरातच उपचार घेतात. पाण्याच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे.

दूषित पाण्यामुळे

होणारे आजार

उलटी, जुलाब किंवा अतिसाराचा धोका

कावीळ होण्याची असते शक्यता

गॅस्ट्रोमुळे शरीर कोरडे पडण्याचा धोका

विषमज्वरासारख्या तापाची असते शक्यता. तापामुळे शरीरातील पेशींची होते घट.

आजाराची लक्षणे

एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पाण्यासारखे शाैचास होणे.

उलटी, ताप येणे, लघवी पिवळी होणे, भूक मंदावणे,

जुलाब होऊन शरीरातील पाणी कमी होते.

सलग चार ते पाच दिवस सतत ताप येतो. पोटात दुखते, वेळीच उपचाराची आवश्यकता असते.

रत्नागिरीकर पितात दररोज एक कोटी ८० लिटर पाणी

शहराची लोकसंख्या ७६ हजार २२९ आहे. नगर परिषद हद्दीत अकरा हजार नळपाणी जोडण्या असून, शहराला दररोज एक कोटी २० लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. साळवी स्टाॅप जलशुद्धीकरण केंद्रात गॅस क्लोरिनचा वापर करून पाणी शुद्ध केले जाते. गढुळता कमी करण्यासाठी पाॅलिॲल्युमिनियम क्लोराइडचा वापर करण्यात येतो.

पाणी उकळून प्यायलेले बरे

पावसाळ्यात नदी, ओढ्यांना पूर येतो. पुराचे पाणी मुख्य प्राण्याच्या स्रोतात मिसळल्याने पाणी गढूळ होते. त्यामुळे पाणी उकळून, गाळून पिणे नक्कीच फायदेशीर आहे.