शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा हल्लाबोल : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार मतचोरांना पाठीशी घालत असल्याचा आरोप, निवडणूक आयोगाचे उत्तर
2
हिंडनबर्ग प्रकरणात अदानींना क्लीन चिट, ४४ पानी आदेशात सेबीने म्हटले; 'व्यवहार' लपवल्याचा पुरावा नाही
3
मराठा समाजाला मोठा दिलासा, मराठा समाजाला कुणबी जातीचा दर्जा देण्याविरोधातील याचिका फेटाळली
4
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
5
ट्रम्प यांचा भारताला टॅरिफनंतर आणखी एक मोठा झटका, टेन्शन वाढणार! आता काय करणार मोदी सरकार?
6
Asia Cup 2025 स्पर्धेतील Super Four चं चित्र स्पष्ट! भारत-पाकसह कोण कुणाविरुद्ध अन् कधी भिडणार? जाणून घ्या सविस्तर
7
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
8
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
9
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
10
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
11
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
12
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
13
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
14
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
15
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
16
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
17
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
18
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
19
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
20
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...

पाणी पिताय ना; मग काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:38 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पावसामुळे नदी, ओढ्यांना पूर येत असल्याने मुख्यस्रोतात पुराचे पाणी मिसळून पाणी गढूळ ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पावसामुळे नदी, ओढ्यांना पूर येत असल्याने मुख्यस्रोतात पुराचे पाणी मिसळून पाणी गढूळ होते. दूषित पाण्यामुळे साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. जलशुद्धीकरण केंद्रातून पाण्याचे शुद्धीकरण केले जात असले तरी शहरातील अंतर्गत वाहिन्यांना गळती असल्यामुळे गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता असते. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून गाळून पिणे गरजेचे आहे.

दूषित पाणी व हवामानातील बदलामुळे साथींच्या रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. नागरिक कोरोनाच्या भीतीमुळे डाॅक्टरांकडे जाण्याऐवजी घरातच उपचार घेतात. पाण्याच्या बाबतीत काळजी घेणे गरजेचे आहे.

दूषित पाण्यामुळे

होणारे आजार

उलटी, जुलाब किंवा अतिसाराचा धोका

कावीळ होण्याची असते शक्यता

गॅस्ट्रोमुळे शरीर कोरडे पडण्याचा धोका

विषमज्वरासारख्या तापाची असते शक्यता. तापामुळे शरीरातील पेशींची होते घट.

आजाराची लक्षणे

एक किंवा एकापेक्षा अधिक वेळा पाण्यासारखे शाैचास होणे.

उलटी, ताप येणे, लघवी पिवळी होणे, भूक मंदावणे,

जुलाब होऊन शरीरातील पाणी कमी होते.

सलग चार ते पाच दिवस सतत ताप येतो. पोटात दुखते, वेळीच उपचाराची आवश्यकता असते.

रत्नागिरीकर पितात दररोज एक कोटी ८० लिटर पाणी

शहराची लोकसंख्या ७६ हजार २२९ आहे. नगर परिषद हद्दीत अकरा हजार नळपाणी जोडण्या असून, शहराला दररोज एक कोटी २० लाख लिटर पाण्याचा पुरवठा केला जातो. साळवी स्टाॅप जलशुद्धीकरण केंद्रात गॅस क्लोरिनचा वापर करून पाणी शुद्ध केले जाते. गढुळता कमी करण्यासाठी पाॅलिॲल्युमिनियम क्लोराइडचा वापर करण्यात येतो.

पाणी उकळून प्यायलेले बरे

पावसाळ्यात नदी, ओढ्यांना पूर येतो. पुराचे पाणी मुख्य प्राण्याच्या स्रोतात मिसळल्याने पाणी गढूळ होते. त्यामुळे पाणी उकळून, गाळून पिणे नक्कीच फायदेशीर आहे.