शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

रत्नागिरी जिल्ह्यातील काेराेना रुग्णांच्या संख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी मृतांची संख्या कमी झालेली नाही. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला तरी मृतांची संख्या कमी झालेली नाही. जिल्ह्यात ५ बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर ७३ नवे बाधित रुग्ण सापडले आहेत. १२६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. १,२०२ रुग्णांवर रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात कोरोनामुक्तीच्या दरासह मृत्यूचा दरही वाढला आहे. जिल्ह्यात दापोली, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका बाधिताचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण २,३५० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बाधितांच्या मृत्यूचा दर ३.८ टक्के आहे. जिल्ह्यात ७२,६२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, त्यांचा बरे होण्याचा दर ९५.३५ टक्के आहे.

जिल्ह्यात कोरोना तपासणीच्या प्रमाणात घट झाली आहे. केवळ २,२६३ जणांची कोरोना तपासणी करण्यात आली. त्यामध्ये राजापूर तालुक्यात २४ तासात एकही कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही. तर मंडणगड तालुक्यात २, दापोलीत ६, खेडमध्ये ७, गुहागरात १०, चिपळुणात १५, संगमेश्वरात ५, रत्नागिरीत २४ आणि लांजात ४ रुग्ण सापडले. यामध्ये आरटीपीसीआर चाचणीत २३ रुग्ण आणि ॲंटिजन चाचणीत ५० रुग्ण आढळले. आजपर्यंत जिल्ह्यात आजपर्यंतच्या चाचण्यांमध्ये एकूण ७६,१८० रुग्ण सापडले.