शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
2
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
3
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
4
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
5
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
6
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
7
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
8
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
9
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
10
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस
11
गरज पडल्यास कबुतरखान्यासाठी शस्त्र उचलणार; जैन मुनी नीलेशचंद्र विजय यांच्या वक्तव्याने नवा वाद
12
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
13
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
14
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
15
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
16
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
17
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
18
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
19
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
20
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं

भिकाजीराव गुरव यांच्या जाण्याने गावाची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:28 IST

पाचल : भिकाजीराव गुरव यांनी गावच्या विकासकामात फार मोठे योगदान दिलेले आहे. ते कोणालाही कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या ...

पाचल : भिकाजीराव गुरव यांनी गावच्या विकासकामात फार मोठे योगदान दिलेले आहे. ते कोणालाही कधीही विसरता येणार नाही. त्यांच्या या निधनाने गावाची फार मोठी हानी झालेली आहे. ते अखेरपर्यंत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ राहिले. त्यांच्या कार्यापासून आपण सर्वांनी प्रेरणा घेऊन वाटचाल केली पाहिजे, अशा भावना या शोकसभेत सर्वच व्यक्तींनी व्यक्त केल्या.

राजापूर तालुक्यातील मिळंद गावचे माजी सरपंच व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते भिकाजीराव गुरव यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. ग्रामस्थांच्या वतीने त्यांना आत्माराम आयरे विद्यालयात भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. संजीवनी आरोग्य सेवा संस्था व नवसंकल्प युवा मंडळ मिळंद यांच्या वतीने या श्रद्धांजली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

या श्रद्धांजली सभेत जामदा खोरे शिक्षण प्रसारक मंडळ मिळंद संस्थेचे अध्यक्ष सुहास आयरे, संजीवनी आरोग्य सेवा संस्थेचे अध्यक्ष शरद मोरे, उपाध्यक्ष गजानन गुरव, पंचायत समिती सदस्य बाजीराव विश्वासराव, आत्माराम आयरे विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रकाश डोंगरकर, पोलीस पाटील प्रवीण मोरे, पत्रकार सुरेश गुडेकर, मोतीराम मोरे, बाबाजी खानविलकर उपस्थित होते.