शहरं
Join us  
Trending Stories
1
केदारनाथमध्ये हेलिकॉप्टर कोसळलं; पायलटसह सात जणांचा मृत्यू, महाराष्ट्रातील भाविकांचा समावेश
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
इस्रायलचा इराणवर 'वार'! तेहरानमधील संरक्षण मंत्रालयाची इमारत, अणु मुख्यालय उद्ध्वस्त
4
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
5
"मी एकावेळी ४-४ सिनेमे केले नाही...", दीपिकाच्या ८ तास शिफ्ट मागणीवर काजोलची प्रतिक्रिया
6
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
7
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
8
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
9
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
10
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
11
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
12
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
13
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
14
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
15
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
16
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
17
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
18
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
19
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
20
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू

रत्नागिरीकरांना दिलासा; काेराेनाच्या रुग्णसंख्येत घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:51 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. सोमवारी ३२५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले ...

रत्नागिरी : जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांमध्ये कोरोनाबाधितांची संख्या कमी झाली आहे. सोमवारी ३२५ नवे पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून, त्यांची एकूण संख्या २३,६२६ झाली आहे, तर १७ रुग्णांचा मृत्यू झाला असून, कोरोनाबाधित मृतांची संख्या ६९८ झाली आहे. ३८६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे एकूण १६,३९१ रुग्ण बरे झाले आहेत.

जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या कमी झालेली असली तरी रत्नागिरी तालुक्यात संख्या वाढत चालल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. जिल्ह्यात अँटिजेन चाचणीमध्ये १२५ रुग्ण, तर आरटीपीसीआर चाचणीमध्ये १९९ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले. त्यामध्ये रत्नागिरी तालुक्यात सर्वात जास्त १८६ रुग्ण असून, मंडणगड तालुक्यात दिवसभरात एकही रुग्ण आढळलेला नाही. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये दापोलीत २१, खेडमध्ये ४, गुहागरात १५, चिपळुणात १९, संगमेश्वरमध्ये ४३, लांजात २० आणि राजापूरमध्ये १६ रुग्णांचा समावेश आहे. रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण १५.२९ टक्के आहे.

जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडण्याचे प्रमाण कमी झालेले असले तरी मृतांची जास्त वाढत चालली आहे. रत्नागिरी तालुक्यात पाच रुग्णांचा मृत्यू झाला असून संगमेश्वर, लांजामध्ये प्रत्येकी ४, चिपळूणात २ आणि खेड, राजापुरातील एका मृताचा समावेश आहे. यामध्ये पन्नाशीच्या वयोगटातील ५ आणि ३० वर्षे वयोगटातील एक रुग्ण आहे. ५ महिला आणि १२ पुरुष रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना मृतांचे प्रमाण २.९५ टक्के असून, रुग्ण बरे हाेण्याचे प्रमाण ६९.३७ टक्के आहे.