शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

शासनाच्या आदेशाबाबत रिक्षाचालकांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:31 IST

अडरे : संचार बंदीच्या काळात काेणाचेही हाल हाेऊ नयेत यासाठी शासनाने मदतीचा हात देऊ केला आहे. या काळात रिक्षा ...

अडरे : संचार बंदीच्या काळात काेणाचेही हाल हाेऊ नयेत यासाठी शासनाने मदतीचा हात देऊ केला आहे. या काळात रिक्षा व्यवसाय बंद राहणार आहे. त्यांची गैरसोय होऊ नये म्हणून परमीटधारक रिक्षाचालक मालकांना १५०० रुपये मिळणार आहेत. हे पैसे उपप्रादेशिक कार्यालयाकडून रिक्षा मालकांच्या खात्यात जमा होणार असल्याची चर्चा आहे. मात्र, ही मिळणारी मदत तुटपुंजी असून, त्याची अंमलबजावणी कधीपासून हाेणार, याबाबत रिक्षाचालकांमध्ये संभ्रम आहे.

गेल्या वर्षी केंद्र सरकारकडून पाच किलो धान्य मोफत दिले होते. याच धर्तीवर राज्य सरकार पाच किलो धान्य मोफत देणार आहे. येत्या आठवडाभरात या निर्णयाची अंमलबजावणी जिल्हा पुरवठा विभागाकडून होणार आहे. धान्य दुकानातून संबंधित लाभार्थींना लवकरच हे धान्य दिले जाणार आहे. कडक लाॅकडाऊन असल्याने संचारबंदी केली आहे. जीवनाश्यक वस्तूंच्या खरेदीशिवाय घराबाहेर पडण्यास मनाई असल्याने नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. रेशन दुकानावर धान्य उपलब्ध झाल्यानंतर त्याचे नियोजन करून लाभार्थ्यांना कळविले जाणार आहे.

शहरासह ग्रामीण भागात अनेक रिक्षा व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह चालवीत आहेत. परंतु, संचारबंदीमुळे त्यांचा व्यवसाय अडचणीत येणार आहे. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांसमोर रोजीरोटीचा प्रश्न आहे. त्यांना दिलासा मिळावा म्हणून राज्य शासनाने १५०० रुपये देण्याचे जाहीर केले आहे. मात्र, त्याची अंमलबजावणी कधी हाेणार, त्यासाठी नाेंदणी काेठे करावी याबाबतची काेणतीच स्पष्ट माहिती रिक्षाचालकांना देण्यात आलेली नाही. त्यामुळे रिक्षाचालकांमध्ये संभ्रमच आहे. तसेच शहरातील जुना एस.टी. स्टँड, बहादुरशेखनाका या ठिकाणी गरीब व गरजूंना शिवभोजन थाळी मोफत मिळणार आहे याची घोषणा शासनाने केली असून, त्याची अंमलबजावणी होणार आहे.