शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इस्रायलसाठी ढाल बनला हा मुस्लीम देश, आपल्या हवाई हद्दीत हाणून पाडले इराणी ड्रोन; किंग आहेत पैगंबर मोहम्मद यांचे वंशज
3
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
4
परदेशातही 'मेड इन इंडिया' चिनी फोन्सना मागणी; जाणून घ्या भारतात किती कमाई करतात चीनच्या कंपन्या?
5
एअर इंडियाच्या सर्व बोईंग ७८७ विमानांची होणार तपासणी; डीजीसीएने घेतला मोठा निर्णय
6
SIP बनवेल तुम्हाला ‘श्रीमंत’; ₹४५००,५५००, ६५०० आणि ७५०० वर किती रिटर्न; बहुतेकांना याचं गणित माहितच नाही
7
मैथिलीच्या परत येण्याकडे लागले डोळे; ती गेल्याचे कुटुंबीयांंना पटेना
8
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
9
गंभीर बाब : तीन वर्षात विमानांमध्ये १४०० पेक्षा अधिक बिघाड, ‘एअर इंडिया’तील फॉल्ट्सच्या संख्येत सातत्याने वाढ
10
पावसाचे कमबॅक होऊनही मुंबईकरांचा उकाडा कायम, रायगड आणि रत्नागिरीला आज रेड अलर्ट
11
नागपुरात ८ हजार कोटींचा हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत मॅक्स एरोस्पेसशी करार
12
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
13
लिव्हर ट्यूमर सर्जरीनंतर दीपिका कक्करला डिस्चार्ज, म्हणाली- "११ दिवस हॉस्पिटलमध्ये राहिल्यानंतर..."
14
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
15
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
16
पालकमंत्री बावनकुळेंची मध्यस्थी, बच्चू कडू मात्र उपोषणावर ठाम
17
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
18
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
19
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
20
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर

रत्नागिरी जिल्ह्याच्या सर्व सीमा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2020 21:48 IST

जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात खाजगी प्रवासी वाहतुकीला निर्बंध घालण्यात आले आहेत.

ठळक मुद्देप्रवासी वाहतुकीला निर्बंधमध्यरात्रीपासून अंमलबजावणीगर्दी न करण्याचे आवाहन

रत्नागिरी : कोरोना खबरदारीचा उपाय म्हणून अखेर २३ मार्च रोजी राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू झाली आहे याची अंमलबजावणी जिल्ह्यात काटेकोरपणे करण्यात येणार आहे. त्यादृष्टीने रत्नागिरी जिल्ह्याच्या सीमा अन्य जिल्ह्यांतील प्रवाशांसाठी बंद करण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात खाजगी प्रवासी वाहतुकीला निर्बंध घालण्यात आले आहेत.  जिल्ह्यात यावर बंदी

  • सार्वजनिक ठिकाणी ५ किंवा त्यापेक्षा जास्त लोकांनी एकत्र येण्यास बंदी
  •  रेल्वे , खाजगी आणि एस्. टी. बसेस बंद
  •  खाजगी प्रवासी वाहतूक बंद
  •  सर्व प्रकारच्या प्रार्थना स्थळांवर भाविकांसाठी येण्यास बंदी मात्र पुजा अर्चना सुरू राहिल
  •  फक्त अत्यावश्यक सेवेसाठीच बसेसचा वापर
  •  जीवनावश्यक वस्तू व सेवेतील दुकाने सोडून बाकी सर्व बंद
  •  जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य, भाजीपाला, औषधीसाठी दुकाने व वाहतूक सुरुच असेल
  •   शाळा, कॉलेजस, चित्रपटगृहे, सार्वजनिक कार्यक्रम बंद.

या सेवा राहतील सुरू शासकीय व निमशासकीय कार्यालये, सर्व बँका व पोस्टल कार्यालये,  दूरध्वनी व इंटरनेट कार्यालये, जीवनावश्यक साहित्य पुरवठा करणारे दुकान, विद्युत व पेट्रोलियम,  प्रसार माध्यमे,  ई - कॉमर्स सेवा देणारे उदा.फ्लीपकार्ट, अ‍ॅमेझॉन इ. अंत्यविधी (२५ व्यक्तीपुरते मर्यादीत). अत्यावश्यक कामासाठी लागणारी वाहने.

 

 

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस