शहरं
Join us  
Trending Stories
1
इंडिया आघाडीची १४ मते फुटली! मतदानापैकी १५ मते बाद ठरली, उपराष्ट्रपती निवडणुकीत काय घडले...
2
Breaking: महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन नवे उपराष्ट्रपती! निकाल जाहीर, एनडीएला जादा मते मिळाली
3
Video: नेपाळच्या माजी पंतप्रधानांच्या पत्नीला जिवंत जाळले; आंदोलकांनी सर्व सीमा पार केल्या
4
VinFast VF6: टाटा गपगार होणार! विनफास्टने दोन स्वस्त ईव्ही लाँच केल्या; किंमत १६.४९ लाखांपासून...
5
कतारची राजधानी दोहा हादरली! इस्रायलचा हमास नेत्यांवर हल्ला; शांतता प्रयत्नांना धक्का
6
नेपाळची लोकसंख्या किती? किती हिंदू? किती मुस्लीम? जाणून घ्या सर्व धर्मांसंदर्भात सविस्तर
7
१३ खासदारांनी मतदान केलेच नाही! उपराष्ट्रपती पदासाठी किती मतदान झाले, मोजणी सुरु
8
१० वर्षांपासून गर्लफ्रेंडला फसवत होता बॉयफ्रेंड; पाळीव कुत्र्याने 'अशी' केली पोलखोल!
9
बाप रे बाप...! एवढ्या संपत्तीचे मालक आहेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली; स्विस बँकतही आहेत कोटीच्या कोटी...!
10
लडाखच्या सियाचीनमध्ये हिमस्खलन, तीन लष्करी जवान शहीद, अनेकजण ढिगाऱ्याखाली, मदतकार्य सुरू
11
योगायोग की मोठं षडयंत्र? गेल्या ४-५ वर्षात भारताच्या शेजारील ४ राष्ट्रांमध्ये 'सत्तापालट'
12
नेपाळचे उपपंतप्रधान बिष्णू प्रसाद यांना निदर्शकांची पाठलाग करून मारहाण, व्हिडीओ व्हायरल
13
पितृपक्ष २०२५: पितृपक्षाच्या संकष्टीला करतात साखर चौथेच्या गणपतीची स्थापना पण, विसर्जन कधी?
14
IND vs PAK : सूर्यकुमार यादवचा आक्रमक बाणा; पाकचा सलमान रिप्लाय देताना उगाच वाकड्यात शिरला (VIDEO)
15
१९९० सालचे जनआंलोदन; नेपाळच्या राजाला सोडावे लागले आपले सिंहासन, असा झाला राजेशाहीचा अंत...
16
आजची तारीख महत्त्वाची, ९९९ चा महायोग; मंगळाचे प्राबल्य, झोपण्यापूर्वी आठवणीने करा 'हे' काम
17
एक अंध तर दुसरा अपंग, तरीही मिळून तिसऱ्याला संपवलं! घटना ऐकून पोलीसही झाले स्तब्ध
18
घरात लग्नाची तयारी, होणाऱ्या पतीसोबत करायचं होतं फोटोशूट पण तरुणीसोबत घडलं आक्रित अन्...
19
बाजाराचा २ महिन्यांचा उच्चांक! गुंतवणूकदारांची १.२३ लाख कोटींची कमाई, 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर
20
पुढील माहिती मिळेपर्यंत नेपाळला जाऊ नका; सरकारने भारतीयांसाठी सूचना दिल्या

रेल्वे प्रवाशांचा जिल्ह्यातील लोकांशी संपर्क होत नाही का? : शाैकत मुकादम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:24 IST

चिपळूण : जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय योग्य; पण रेल्वेगाड्या सुरू आहेत त्यांचे काय, या मार्गावर रोज २० गाड्या धावत असल्याने ...

चिपळूण : जिल्ह्यात लॉकडाऊनचा निर्णय योग्य; पण रेल्वेगाड्या सुरू आहेत त्यांचे काय, या मार्गावर रोज २० गाड्या धावत असल्याने या गाड्यांमधून प्रवाशांचा जिल्ह्यातील लोकांशी संपर्क होत नाही का, असा प्रश्न कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी एका प्रसिद्धिपत्रकाद्वारे उपस्थित केला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात आठ दिवसांसाठी कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा शासनाचा निर्णय योग्य असला तरी कोकण रेल्वेच्या मार्गावर दररोज जाणाऱ्या व येणाऱ्या २० रेल्वे गाड्या धावत आहेत. यामध्ये मंगला, नेत्रावती, कोकणकन्या, तुतारी एक्स्प्रेस अशा अनेक गाड्यांचा समावेश आहे. जिल्हा व तालुका या ठिकाणी यांच्यातील काही गाड्या थांबत असून, रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी प्रवासी उतरत आहेत. रेल्वेस्थानकावर असणारी कॅन्टीन, फेरीवाले व कर्मचारी यांच्याशी प्रवाशांचा संपर्क होतो. जिल्ह्यामधून जाणाऱ्या व येणाऱ्या रेल्वेगाड्या लॉकडाऊन असेपर्यंत बंद करण्यात याव्यात, अशी मागणी शौकत मुकादम यांनी केली आहे. परजिल्ह्यांतील लोकांचा रत्नागिरी जिल्ह्यातील लोकांशी संपर्क आला, तर लाॅकडाऊनचा काय उपयोग, असाही मुद्दा त्यांनी उपस्थित केला आहे़