शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्य सरकारकडून बिल वेळेत मिळालं नाही; कंत्राटदाराने उचललं टोकाचं पाऊल; विरोधकांचा हल्लाबोल
2
काय घडतेय? भारतातील गर्भश्रीमंत, बिझनेसमन महागड्या गाड्यांच्या बुकिंग धडाधड रद्द करू लागले...
3
ब्रिटिशांसारखीच भारतावरही २१ वर्षांपूर्वी वेळ आलेली...; जेव्हा मिराज-२००० मॉरीशसमध्ये अडकलेले...
4
"मंदिरातून साईबाबांची मूर्ती हटवा अन्...." हिंदू सेनेच्या तलवार बाबाचे संतापजनक विधान
5
अभिमानास्पद! इटालियन तरुणींनी गायली 'वाजले की बारा' लावणी, समोर आलं नागपूरचं कनेक्शन
6
FD, SIP सर्व विसरुन जाल... Post Office कडे आहेत जबरदस्त सेव्हिंग स्कीम्स; एकदा गुंतवणूक, दरवर्षी मिळतील २.४६ लाख
7
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
8
चीनच्या 'मच्छर'नंतर आता 'झुरळ' बनणार युद्धभूमीतलं नवं शस्त्र; 'या' देशानं बनवला खतरनाक प्लॅन
9
श्रीराम-भरत मिलाप! रामायणातील महत्वाची घटना; सिनेमाबद्दल आदिनाथ कोठारे म्हणतो...
10
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
11
विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर काँग्रेसचा दावा; उद्धवसेनेकडून पाठिंबा मिळण्याची शक्यता
12
शिक्षिकेसोबत मुलाचे शारीरिक संबंध आहेत हे आई-वडिलांना माहिती होतं; लेडी टीचरला मिळाला जामीन
13
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
14
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
15
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
16
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
17
मृत्यूच्या दारातून प्रेमाच्या बंधनात! ज्यानं प्राण वाचवले, त्याच ड्रायव्हरशी केलं लग्न
18
उंच गणेशमूर्तींच्या विसर्जनासाठी कृत्रिम तलाव बांधणे शक्य आहे का? हायकोर्टाने सरकारकडे मागितली माहिती
19
एटीएसमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले, शेख यांची खंत; ना वडिलांच्या दफनविधीला, ना मुलीच्या लग्नाला आलाे !
20
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल

आंगवली - रेवाळेवाडीत विहीर काेसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:36 IST

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली - रेवाळेवाडी येथे जवाहर ग्राम समृद्धी याेजनेतून बांधण्यात आलेली विहीर शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे ...

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आंगवली - रेवाळेवाडी येथे जवाहर ग्राम समृद्धी याेजनेतून बांधण्यात आलेली विहीर शुक्रवारी रात्री मुसळधार पावसामुळे काेसळली. यात सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, दाेन दिवस सुटी आल्याने या घटनेचा पंचनामा हाेऊ शकलेला नाही.

तालुक्यातील आंगवली रेवाळेवाडीतील प्रताप गोविंद रेवाळे यांच्या घरानजीक सन २००६-०७ मध्ये ही विहीर बांधण्यात आली हाेती. या विहिरीचे पाणी परिसरातील पाच ते सहा कुटुंबे पिण्यासाठी वापरतात. या विहिरीची उंची अंदाजे २५ फूट इतकी आहे. शुक्रवारी रात्री पडलेल्या मुसळधार पावसामुळे ही विहीर पूर्णतः कोसळली गेली आहे. काळ्या दगडाचे बांधकाम असलेली ही विहीर ढासळल्याने बुजली आहे. यामुळे आता येथील कुटुंबांच्या पाण्याचा प्रश्न उभा राहिला आहे. विहीर काेसळल्याने सुमारे अडीच लाखांचे नुकसान झाले आहे. मात्र, सुटीमुळे दाेन दिवस पंचनामा हाेऊ शकलेला नाही.

040921\58191854-img-20210904-wa0040.jpg

आंगवली रेवाळवाडी येथील ढासळलेली विहीर