शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
2
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
3
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
4
पाकिस्तानविरुद्ध खेळण्यास देशातून तीव्र विरोध, टीम इंडिया दबावात, ड्रेसिंग रूममधून आली अशी बातमी
5
हरमनप्रीत कौरनं रचला इतिहास; आता 'या' दिग्गज खेळाडूंसोबत घेतलं जाईल नाव!
6
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
7
BMW ने कार आणि बाईक्सच्या किमतीत केली मोठी कपात; तब्बल ₹१३.६ लाखांची होणार बचत...
8
सोन्याची विक्रमी झेप! आठवड्यात ३,३०० रुपयांनी महागले; चांदीचाही नवा उच्चांक, आजचा दर काय?
9
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
10
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
11
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
12
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
13
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
14
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
15
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
16
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
17
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
18
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
19
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
20
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?

जिल्ह्यात ४६ नवीन रुग्णांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 04:36 IST

रत्नागिरी : गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४६ नवीन रूग्णांची भर पडली असून, तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ...

रत्नागिरी : गेल्या २४ तासांत जिल्ह्यात ४६ नवीन रूग्णांची भर पडली असून, तीन रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर ७१ रुग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यातील बाधित रुग्णांची आतापर्यंतची एकूण संख्या ७६,३३२ इतकी असून, २३५५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ७२,७३५ रूग्ण बरे झाले आहेत.

रविवारी आलेल्या अहवालानुसार आरटीपीसीआरमध्ये १९ ॲटिजन चाचणीत २७ जण पाॅझिटिव्ह आले आहेत. शनिवारी २ व त्या आधीचा एक असे तीन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामध्ये चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी तालुक्यातील प्रत्येकी एकाचा रुग्णाचा समावेश आहे. आतापर्यंत झालेल्या मृत्यूपैकी ५० व ५० पेक्षा जास्त वयोगटांतील मृत्यूंची संख्या १९७५ आहे. एकूण मृत्यूपैकी आजारपण असलेले मृत्यू ८२७ आहेत. कोरोनाची लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या ७०४ असून, लक्षणे असलेले रुग्ण २९८ आहेत.

जिल्हा रुग्णालयाने केलेल्या अहवानुसार १,८८९ जणांच्या कोरोना चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. आतापर्यंत कोरोना चाचण्यांमध्ये ७६३३२ जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह आले आहेत तर तब्बल ६ लाख ७७ हजार ९६० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.