शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रत्नागिरीतील अनंत भिसे खून प्रकरणातील आरोपी निर्दोष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:32 IST

रत्नागिरी : रत्नागिरीत भरदिवसा झालेल्या अनंत भिसे खूनप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रदीप भिसेविरुद्ध केलेले अपील फेटाळले असून, त्याच्या ...

रत्नागिरी : रत्नागिरीत भरदिवसा झालेल्या अनंत भिसे खूनप्रकरणी

मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने प्रदीप भिसेविरुद्ध केलेले

अपील फेटाळले असून, त्याच्या निर्दोष ठरवलेल्या निकालावर शिक्कामोर्तब केले

आहे. प्रदीप भिसे यांच्यावतीने वकील राकेश भाटकर यांनी मुंबई

उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर काम पाहिले.

रत्नागिरीतील अनंत भिसे हे १५ डिसेंबर १९९९ रोजी दुपारी १२ वाजण्याच्यादरम्यान त्यांच्या नातेवाईकांसहित राहत्या घरातील अंगणामध्ये

गप्पा मारत बसले हाेते. त्यावेळी प्रदीप भिसे यांनी त्यांच्यावर

वैयक्तिक वादातून चाकूने वार केले असल्याचा आरोप करण्यात आला होता. या खुनासाठी प्रदीप भिसे यांना जबाबदार धरून आरोपी करण्यात आले होते. नातेवाईकांनी अनंत भिसे यांना जखमी अवस्थेत रत्नागिरीतील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले हाेते. रुग्णालयातच त्यांचा मृत्यूपूर्व जबाब तेथेच नोंदवण्यात आला होता.

त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

या

प्रकरणी प्रदीप भिसे यांच्यावर खटला चालविण्यात येत हाेता. सर्व साक्षीदार तपासल्यानंतर रत्नागिरीतील

जिल्हा व सत्र न्यायालयाने प्रदीप भिसे यांना निर्दोष मुक्त केले होते. सरकार पक्षातर्फे २००२ मध्ये प्रदीप भिसेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते.

या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली

आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबात असलेल्या तफावतीमुळे तसेच

पुराव्याअभावी प्रदीप भिसे यांच्याविरोधातील अपील मुंबई उच्च न्यायालयाच्या

खंडपीठाने फेटाळले. हे प्रकरण मुंबई उच्च

न्यायालयाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे व न्यायमूर्ती भिस्त

यांच्या खंडपीठापुढे चालले.