शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

लाॅकडाऊनच्या काळात ७ जणांची चाचणी, एक पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2021 04:23 IST

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरूवार (३ जून)पासून कडक लाॅकडाऊनची अमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. लाॅकडाऊनच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरी शहरात ...

रत्नागिरी : जिल्ह्यात गुरूवार (३ जून)पासून कडक लाॅकडाऊनची अमलबजावणी सुरू करण्यात आली आहे. लाॅकडाऊनच्या पहिल्याच दिवशी रत्नागिरी शहरात विनाकारण फिरणाऱ्या ९ जणांच्या गाड्या जप्त केल्या आहेत तर सातजणांची काेराेना चाचणी करण्यात आली असून, त्यामध्ये एकजण पाॅझिटिव्ह आढळला आहे.

काेराेनाचा संसर्ग राेखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. लाॅकडाऊनच्या काळात केवळ अत्यावश्यक सेवेला मुभा देण्यात आली आहे. प्रशासनाने कोणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन केले आहे. तरीही काही नागरिक अनावश्यक घराबाहेर पडत हाेते. हे सर्व नागरिक नाकाबंदी असलेल्या ठिकाणी पोलिसांच्या तावडीत सापडले. पाेलिसांनी विनाकारण बाहेर पडलेल्या ७ जणांची पोलीस दलामार्फत कोरोना चाचणी केली़. या चाचणीत एकजण पाॅझिटिव्ह सापडला आहे. लॉकडाऊनच्या काळात ही कारवाई सुरू राहणार असल्याचे शहर पोलीस निरीक्षक अनिल लाड यांनी सांगितले.

वाहतूक पोलिसांनीही अनावश्यक फिरणाऱ्या ९ वाहनधारकांवर कारवाई करत त्यांच्या गाड्या जप्त केल्या आहेत. या गाड्या लॉकडाऊन संपल्यानंतरच मालकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत. ही कारवाई वाहतूक पोलीस निरीक्षक शिरीष सासने यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.