शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
भारताच्या 'शांती' कायद्यामुळे पाकिस्तान टेन्शनमध्ये! म्हणाला, 'आम्ही जवळून नजर ठेवणार, कारण...'
4
बांगलादेश विसरा, चीन अन् पाकिस्तान एकत्र येऊनही भारताच्या 'चिकन नेक'ला धक्का लावू शकत नाहीत
5
एअरटेलच्या नेतृत्वात मोठे फेरबदल; शाश्वत शर्मा असणार नवीन सीईओ, का घेतला अचानक निर्णय?
6
Video - संतापजनक! दह्याच्या प्लेटमध्ये मेलेला उंदीर; प्रसिद्ध ढाब्यावरील किळसवाणा प्रकार
7
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
8
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
9
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
10
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
11
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
12
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
13
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
14
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
15
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
16
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
17
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
18
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
19
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
20
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
Daily Top 2Weekly Top 5

कर्जत तालुक्यातील वारे-खैरपाडा रस्त्याची दुरवस्था, कर्जत-मुरबाड राज्य महामार्गाला जोडणारा रस्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2020 00:24 IST

वारे ग्रामपंचायत हद्दीतील खैरपाडा गावाच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली

संजय गायकवाडकर्जत : तालुक्यातील वारे ग्रामपंचायत हद्दीतील खैरपाडा गावाच्या रस्त्याची गेल्या अनेक वर्षांपासून दुरवस्था झाली असूनही संबंधित विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहे. कर्जत-मुरबाड राज्य महामार्गापासून खैरपाडा गावात जाण्यासाठी एकमेव असलेल्या या जोडरस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.कर्जत-मुरबाड महामार्गापासून केवळ ३०० मीटर लांबीचा हा रस्ता आहे. सुमारे २५० ते ३०० लोकसंख्या व ४५ घरांची वस्ती असलेल्या या पाड्याला मुख्यरस्त्याला जोडण्यासाठी १५ वर्षांपूर्वी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून रस्त्यांचे काम केले होते. त्या वेळेस केवळ खडीकरण केले गेले. मात्र, त्यावर डांबरी कार्पेट न टाकल्याने काही महिन्यांत या रस्त्याची दुरवस्था झाली. रस्त्यावरील खडी उखडली गेली व संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. खैरपाडा गावातील ग्रामस्थ पूर्वी शेताच्या अरुंद बांधावरून आपली रहदारी करत असत. रस्ता तयार झाल्यामुळे वाहनांची ही रहदारी सुरू झाली, गावकऱ्यांचा त्रास कमी झाला; परंतु त्या रस्त्यांची अनेक वर्षात योग्य प्रकारे देखभाल न केल्यामुळे संपूर्ण रस्त्यावरील खडी निघाली आहे. यामुळे रस्त्यात खड्डे पडल्याने गावकऱ्यांना वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून येथील गावकरी रस्ता दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाकडे मागणी करत आहेत.>आमच्या खैरपाडा रस्त्याचे दोन वेळा खडीकरण करण्यात आले; परंतु त्यावर डांबरी कारपेट टाकले नसल्याने काही दिवसांतच संपूर्ण रस्त्यात खड्डे पडले. तेव्हापासून रस्त्याची दुरुस्तीच झाली नसल्याने रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर रहदारी करणे ग्रामस्थांना मुश्कील झाले आहे .- नितीन शिंदे, ग्रामस्थया रस्त्यावर चालणेही कठीण झाले आहे. या वर्षीच्या अतिवृष्टीमुळे काही ठिकाणी रस्ता खचल्याने धोकादायक अवस्थेत आहे. या संदर्भात बांधकाम विभागाने तातडीने लक्ष देऊन या रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी विनंती आहे.- शरद तवले, ग्रामस्थ