शहरं
Join us  
Trending Stories
1
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
2
एखाद्याला खासदार करायचं म्हटल्यावर करतो अन् पाडायचं म्हटलं तर पाडतोच' अजित पवारांची टोलेबाजी
3
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
4
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
5
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
6
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
7
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
8
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
9
5 महिन्यात 3 बैठका; भारत-अफगाणिस्तानची वाढती जवळीक, पाक सरकारची डोकेदुखी वाढणार
10
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न
13
आम्ही भारतात गुंतवणूक करतच राहू; भारत सरकारला.., Apple चा ट्रम्पना मोठा झटका
14
सैन्याला मिळणार ₹50,000 कोटींचा बुस्टर डोस; ऑपरेशन सिंदूरनंतर सरकार तिजोरी उघडणार
15
Sankashthi Chaturthi 2025: मन अस्थिर, अशांत असेल त्याक्षणी म्हणा किंवा ऐका 'हे' गणेशस्तोत्र!
16
मुख्यमंत्र्यांनी कान टोचल्यानंतर मेहता नरमले; गेल्या दोन वर्षांपासून बंद पडलेले काशिगाव मेट्रो स्थानकाच्या जिन्याचे काम सुरु झाले
17
घर आणि गाडी खरेदी करणाऱ्यांसाठी खुशखबर! RBI रेपो रेट ०.७५% ने कमी करू शकते; किती येईल EMI
18
भारत-पाकिस्तान युद्धविरामावर मोठी अपडेट; १८ मेपर्यंत मुदतवाढ, पुन्हा डीजीएमओ चर्चेला बसणार... 
19
म्हणे, व्हाईट हाऊसच्या प्रेस सचिवांना कतारमध्ये काश्मिरी वेटर भेटला; 'ट्रम्पना थँक्यू सांगा' म्हणाला...
20
अमेरिकेचा दुटप्पीपणा; पाकिस्तानला मदत करणाऱ्या तुर्कीला अत्याधुनिक क्षेपणास्त्रे पुरवणार...

अवचित गडाची तटबंदी भिंत कोसळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2019 01:29 IST

पुरातत्त्व खात्याने लक्ष देण्याची मागणी; शिवकालीन किल्ला; पावसामुळे नुकसान

रोहा : तालुक्यातील मेढा येथील इतिहासाची साक्ष देणारा, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्यातील ठाण्यांपैकी महत्त्वाचे ठाणे म्हणून ओळख असलेल्या अवचित गडाच्या तटबंदीची भिंत कोसळली. तटबंदीची संरक्षक भिंत मुसळधार पावसामुळे कोसळल्याने अवचित गडाकडे पुरातत्त्व खात्याने लक्ष देण्याची व ही तटबंदी पूर्ववत बांधून किल्ला सुरक्षित करण्याची मागणी गडकिल्ले गडप्रेमी व इतिहासप्रेमींनी केली आहे.गेले १५ दिवस रोहा तालुक्यात अतिवृष्टीमुळे गडाच्या डाव्या बाजूची संरक्षण भिंत कोसळली आहे. रोह्यातील शिवशंभो प्रतिष्ठान हे गडकिल्ले संवर्धन करण्यासाठी पावसाळी, उन्हाळी व हिवाळी ऋतूत आपल्या आसपासच्या परिसरातील अवचितगड, घोसाळगड आणि चणेरा येथील बिरवाडी किल्ला येथे नेहमीच स्वच्छता करण्यासाठी जात असतात. या वर्षीही शिवशंभो प्रतिष्ठानच्या वतीने बुधवारी गडाची स्वच्छता करण्यासाठी गडावर फेरफटका मारला असता या गडप्रेमींच्या निदर्शनास आले, त्यामुळे या गंभीर गोष्टीकडे पुरातत्त्व खात्याने अवचितगडाची पाहणी करून ही तटबंदी भिंत बांधून हा इतिहासाचा ठेवा जतन करणे गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया गडप्रेमींनी दिली.अवचित गड, घोसाळगड, बिरवाडी या किल्ल्यांवर गेली काही वर्षे सातत्याने गड किल्ले संवर्धनाचे कार्य मोठ्या प्रमाणात सुरू आहे.खऱ्या अथाने गड-किल्ल्यांचे संवर्धन पुरातत्व विभागाने करायचे आहे; परंतु रायगड किल्ल्यासारखे मोठे महत्त्वाचे काही किल्ले सोडले तर अन्य किल्ल्यांवर पुरातत्त्व विभाग देखभाल करताना दिसत नाही. अवचित गडाची भिंत तटबंदी पूर्ववत बांधण्याची मागणी पर्यटक, नागरिकांकडून होत आहे.