शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशापेक्षा व्यापार मोठा, भारत-पाक सामन्यातून कमवायचाय पैसा"; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
2
सचिन तेंडुलकरच्या विमानाची इमर्जन्सी लँडिंग, केनियामध्ये जंगल भागात अडकला...
3
एक काळ होता..., स्मार्टफोन पाण्यासारखे विकले जात होते...; शाओमीचा सेल कमालीचा घसरला
4
ऑपरेशन मध्यातच सोडून पाकिस्तानी डॉक्टर झाला गायब! नर्सने दुसऱ्या रूमचा दरवाजा उघडताच दिसला धक्कादायक प्रकार
5
प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत! ६ महिन्यापूर्वी प्रियकरासोबत लग्न केलेल्या युवतीने उचललं टोकाचं पाऊल
6
BAN vs SL Head to Head Record : 'टायगर वर्सेस शेर' भिडणार! 'नागिन डान्स'सह कोण कुणावर काढणार खुन्नस?
7
'दोन्ही पायही तुटले असते...', करिश्मा शर्माने धावत्या ट्रेनमधून मारलेली उडी, आता तिने सांगितलं नेमकं काय घडलं?
8
सहाराच्या गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी; पैसे परत करण्यासाठी SEBI ला मिळाला नवा आदेश
9
पत्नीचं टक्कल केलं, अंगावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला; पतीला पोलिसांनी अटक करताच महिला करू लागली गयावया
10
Pitru Paksha 2025: पितरांना नैवेद्य पोहोचला, हे कसे ओळखावे? मत्स्यपुराणात सापडते उत्तर!
11
मनसेला मोठा धक्का! उपेक्षा झाल्याचा आरोप, प्रवक्ते प्रकाश महाजन यांचा पक्षाला ‘जय महाराष्ट्र’
12
राज ठाकरेंसोबत जायचं की 'मविआ'तच राहायचं? उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिला स्पष्ट 'मेसेज'
13
भारताच्या सर्व शेजारी देशांना राजकीय अस्थिरतेने ग्रासले
14
Pitru Paksha 2025: यंदा अविधवा नवमी कधी? काय आहे महत्त्व? कसे करावे श्राद्ध? सविस्तर वाचा!
15
Mumbai Local Mega Block: हार्बर मार्गावर साडेचौदा तास ‘लोकल बंद’ राहणार, ठाणे ते कल्याण मार्गावर मेगाब्लॉक
16
लर्निंग लायसन्सच्या प्रक्रियेत बदल होणार? 'केवळ कागदपत्रे तपासून परवाना देणे चुकीचे'
17
१० फायटर जेट घुसवले अन् १० बॉम्ब टाकले! इस्रायलनं कसं तोडलं कतारचं मजबूत सुरक्षा कवच?
18
आरक्षणावर मुख्यमंत्र्यांनी जरांगे-भुजबळांसोबत एकत्रित बैठक घ्यावी; संजय राऊत यांची मागणी
19
Bigg Boss 19:फराह खानने 'वीकेंड के वार'मध्ये कुनिका सदानंदला झापलं, म्हणाली - "तू सरळ लोकांच्या..."
20
नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांच्या पतीनं केले होते प्लेन हायजॅक; ३० लाखांचा कांड काय होता?

खालापुरात तीन अपघातांत दोन ठार

By admin | Updated: March 31, 2017 04:02 IST

खालापुरातुन जाणाऱ्या महामार्गावर गुरुवारी तीन अपघात झाले. यात दोघांचा मृत्यू तर अठरा जखमी झाले आहेत.

वावोशी : खालापुरातुन जाणाऱ्या महामार्गावर गुरुवारी तीन अपघात झाले. यात दोघांचा मृत्यू तर अठरा जखमी झाले आहेत. हे तीन अपघात वाहन चालकांच्या हलगर्जीमुळेच झाल्याचे समोर येत आहे. मुंबई-पुणे महामार्गावर रसायनी गावाजवळ बुधवारी मध्यरात्री एक कार पुण्याकडून मुंबईकडे जात असताना वाहन चालकाचा ताबा सुटल्याने कार दोन रस्त्यांच्या लेनमध्ये असणारा सुरक्षा कठडा तोडून जवळपास ३० फूट खोल मोरीत पडली. या कारमध्ये पाच प्रवासी होते, त्यातील एक जागीच ठार झाला. चौघांना उपचारासाठी पनवेल येथील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण यातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर तिघांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.तर अहमदनगरहून मुंबई येथे जाणारी स्कार्पिओ कार मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्र मांक चारवरून जात असताना पहाटे चारच्या दरम्यान त्या कारला ट्रकने दिली. या अपघातात कारमधील आठ प्रवासी जखमी झाले. त्यांना खोपोली नगरपालिका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.तिसरा अपघात गुरुवारी दुपारी राजगुरूनगरहून मुंबईकडे जाणाऱ्या पिकअप जीपचा अपघात झाला. या पिकअप जीपमधून १७ जण एका कार्यक्रमासाठी जात असताना अमृतांजन पुलाच्या वळणावर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने बाजूला असणाऱ्या सुरक्षा कठड्याला आदळून जीप उलटून अपघात झाला. या अपघातात सात प्रवासी जखमी झाले असून, त्यांच्यावर खोपोली पालिकेच्या रुग्णालयात उपचार करण्यात आले. यातील तिघे गंभीर जखमी आहेत. (वार्ताहर)