शहरं
Join us  
Trending Stories
1
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
2
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
3
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
4
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
5
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
6
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
7
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
8
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
9
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
10
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
11
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
12
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
13
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
14
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
15
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
16
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
17
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
18
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
19
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
20
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक

बक्षिसाच्या रकमेतून पाणी योजना सुरू

By admin | Updated: May 19, 2017 03:53 IST

सरकार आणि प्रशासनाकडे सातत्याने खेटे मारूनही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नसल्याने काहीजण हतबल होतात. मात्र शिरवली गावातील तरुणांनी

- लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : सरकार आणि प्रशासनाकडे सातत्याने खेटे मारूनही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था होत नसल्याने काहीजण हतबल होतात. मात्र शिरवली गावातील तरुणांनी क्रिकेट स्पर्धेत जिंकलेल्या रकमेतून गावासाठी बंद पडलेली पाणीपुरवठा योजना सुरु केली. अलिबाग तालुक्यातील शिरवली गावातील नवीन वसाहतीमध्ये गेल्याच वर्षी पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली होती. स्थानिक प्रशासनाने त्या योजनेकडे दुर्लक्ष केल्याने पाणीपुरवठा बंद पडली होती. योजनेला पुन्हा मूर्त रु प द्यावे यासाठी ग्रामस्थांनी सरकार प्रशासन यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरु केला होता, परंतु ग्रामस्थांच्या मागणीकडे दुर्लक्ष केले गेले. अखेरीस शिरवली नवीन वसाहतीतील तरु णांनी पुढाकार घेत क्रिकेट सामन्यांच्या खेळातून मिळविलेल्या पुरस्काराच्या रकमेतून शिरवली नवीन वसाहतीस पाणीपुरवठा सुरु केला. नळयोजनेच्या दुरूस्तीकडे दुर्लक्ष केल्याने ही योजना पूर्णपणे ठप्प पडली होती. त्यामुळे शिरवली नवीन वसाहतीतील नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. याचा महिलांसह मुलांना त्रास होत होता.शिरवली ग्रामपंचायतीकडे वारंवार अर्ज व विनंत्या करूनदेखील ही नळयोजना दुरुस्त न करता मंजूर कामांमध्ये अडथळा आणण्याचे काम होत असल्याने ग्रामस्थ मेटाकुटीला आले होते. अखेर सातविरादेवी क्रि केट संघाने हाशिवरे येथे आयोजित क्रि केट सामन्यांमध्ये जिंकलेल्या पुरस्काराच्या रकमेतून नळ पाणीपुरवठा योजना दु रुस्त केली. यासाठी तरु णांनी श्रमदान देखील केले. पाणीटंचाईच्या काळात तरु णांनी केलेल्या या स्तुत्य कार्याचे कौतुक ग्रामस्थ करत आहेत, तसेच महिलांकडून आनंद व्यक्त होत आहे.