शहरं
Join us  
Trending Stories
1
त्रिभाषा सूत्र १०० टक्के आम्ही महाराष्ट्रात लागू करणारच; CM देवेंद्र फडणवीसांची ठाम भूमिका
2
उद्धवजी, तुम्हाला सत्तेत येण्याचा स्कोप; फडणवीस यांची ‘ऑफर’, विधानभवनात रंगली जोरदार टोलेबाजी
3
Viral Video : चोरी करायला जिममध्ये गेला, मिळाली अशी शिक्षा की आयुष्यभर लक्षात राहील!
4
Video: "जर मी मेले तर..." प्रसिद्ध अभिनेत्याचा ४ बायकांसोबत संसार; तिसरीला छळलं? Ex वाईफचा गंभीर आरोप
5
एक इंजिन फेल झाले, इंडिगोचे विमान मुंबईच्या दिशेने वळवले; दिल्ली-गोवा फ्लाईटचे आपत्कालीन लँडिंग
6
आजचे राशीभविष्य, १७ जुलै २०२५: आजचा दिवस अत्यंत लाभदायी, नोकरीत यश मिळेल
7
‘शार्क’शिवाय ‘सार्क’? अशक्य!
8
एअर इंडियाला इंधन नियंत्रण स्विचमध्ये कोणताही दोष आढळला नाही, बोईंग 787 विमानाची तपासणी पूर्ण
9
देशातील १०० जिल्ह्यांमध्ये १.७ कोटी शेतकरी आता होणार अधिक सक्षम 
10
आत्ता फक्त बिहार, नंतर तुमच्याही मानेवर तलवार! मतदार यादी व्हेरिफिकेशनचे वास्तव भयानकच...
11
राज्यातील पक्षांमध्ये तब्बल १६० ‘आघाडी’ अन् ४० ‘सेना’; राज्य निवडणूक आयोगाकडे ४२३ नोंदणीकृत पक्ष
12
बेपत्ता ६,३२४ महिला, बालकांचा महिनाभरात शोध; मुख्यमंत्री फडणवीस यांची विधान परिषदेत माहिती
13
राज्य कामगार विमा योजनेत नोंदणी नसलेल्यांनी लक्ष द्या...
14
अकबर ‘सहिष्णू’ तर औरंगजेब ‘मंदिर पाडणारा...’; आठवीच्या पाठ्यपुस्तकात एनसीईआरटीकडून उल्लेख
15
बंपर लॉटरी लागली! भारतात सापडले कच्चे तेल, छाेटे राज्य हाेणार मालामाल
16
इस्रायली उद्योजकापासून दोन मुली; पतीला न सांगता महिला गोव्यातून गेली गुहेत राहायला
17
अधिवेशन गाजणार? विरोधक करणार कोंडी; काँग्रेससह विरोधी पक्षांकडून मुद्द्यांची जुळवाजुळव सुरू
18
जुनी शस्त्रे वापरून भारताला आधुनिक युद्धे जिंकणे अवघड; सीडीएस जनरल अनिल चौहान यांचे परखड मत
19
इलेक्ट्रिक कारच्या विक्रीत २१ पट वाढ; चार्जिंग स्टेशनही तीन वर्षांत ५ पट वाढले
20
रस्ते अपघातांच्या मुळाशी पोलिस का जात नाहीत? वाहनचालकच का ठरतात गुन्हेगार?

खांडसई येथे भीषण पाणीटंचाईची समस्या

By admin | Updated: May 14, 2017 22:54 IST

सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर खुर्द या ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या खांडसई गावातील ग्रामस्थांना गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सामना

लोकमत न्यूज नेटवर्कपाली : सुधागड तालुक्यातील सिध्देश्वर खुर्द या ग्रामपंचायत हद्दीत येणाऱ्या खांडसई गावातील ग्रामस्थांना गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई सामना करावा लागत आहे. या समस्येबाबत येथील ग्रामस्थांनी नुकतेच पाली पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून लवकरात लवकर पर्यायी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची मागणी के ली आहे.खांडसई या गावात एकूण तीन विहिरी आहेत. तसेच २००९ मध्ये या गावासाठी स्वतंत्र नळपाणीपुरवठा योजना देखील कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु गेल्या दोन महिन्यांपासून या सर्व विहिरी कोरड्या ठाक पडल्या असून येथील महिलांना दोन किलोमीटरवरून पायपीट करत डोक्यावरून पाणी आणवे लागत असल्याने महिला वर्गामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. तसेच या गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासन स्तरावरून येथे एकूण ११ ठिकाणी बोअरवेल मारल्या, परंतु एकाही ठिकाणी पाणी न लागल्याने लोकप्रतिनिधींसह शासन देखील हतबल झाले आहे.