शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

नागोठणेत रणजी सामना : महाराष्ट्र सर्व बाद ४३४ धावा; झारखंड दुसऱ्या दिवसाअखेर २ बाद २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 23:59 IST

रिलायन्सच्या मैदानावर शनिवारपासून चालू झालेल्या रणजी महाराष्ट्राच्या संघाने खेळ संपायला १९ मिनिटे बाकी असताना सर्वबाद ४३४ धावा केल्या.

नागोठणे : येथील रिलायन्सच्या मैदानावर शनिवारपासून चालू झालेल्या रणजी महाराष्ट्राच्या संघाने खेळ संपायला १९ मिनिटे बाकी असताना सर्वबाद ४३४ धावा केल्या. दुसºया दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्या षट्कातच महाराष्ट्राच्या मुकेश चौधरीने झारखंडला झटका देत दोन बळी टिपल्याने खेळ संपला, तेव्हा झारखंडची २ बाद २ अशी बिकट परिस्थिती आहे. महाराष्ट्राचे अझीम काझी आणि विशांत मोरे या दोन फलंदाजांनी केलेली शतके, ही आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये ठरली. झारखंडकडून उत्कर्ष सिंगने पाच बळी घेतले.

महाराष्ट्र झारखंड रणजी सामन्यात पहिल्या दिवशी महाराष्ट्राची ५ बाद ८८ अशी अवस्था असताना अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आलेल्या अझीम काझी आणि विशांत मोरे यांनी चिवट झुंज देत दोन्ही फलंदाजांनी शतके केल्याने महाराष्ट्राला ४३४ धावांपर्यंत मजल मारता आली. काझीने ५४४ मिनिटे खेळपट्टीवर राहून १४०, तर मोरेने ३२८ मिनिटे खेळून १२० धावा केल्या. दुसºया दिवसाचा खेळ संपायला १९ मिनिटे शिल्लक असताना अक्षय पालकर १८ धावांवर राहुल शुक्लाच्या गोलंदाजीवर सुमित कुमार याच्या हातात झेल देऊन बाद झाल्याने महाराष्ट्राचा डाव ४३४ धावांवर संपुष्टात आला. झारखंडच्या पहिल्या षट्कात चौथ्या चेंडूवर कुमार देवव्रतला तंबूत धाडले. त्याच्या जागेवर आलेल्या उत्कर्ष सिंगने पाचव्या चेंडूवर दोन धावा केल्या. मात्र, शेवटच्या चेंडूवर त्यानेही यष्टिरक्षक विशांत मोरे याच्या हाती झेल देऊन आपला बळी दिला. एका षट्कातच पंचांनी दिवसाचा खेळ संपल्याचे घोषित केल्याने झारखंडाची अवस्था २ बाद २ अशी झाली आहे.

टॅग्स :Ranji Trophyरणजी करंडक