शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

नागोठणेत रणजी सामना : महाराष्ट्र सर्व बाद ४३४ धावा; झारखंड दुसऱ्या दिवसाअखेर २ बाद २

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 12, 2020 23:59 IST

रिलायन्सच्या मैदानावर शनिवारपासून चालू झालेल्या रणजी महाराष्ट्राच्या संघाने खेळ संपायला १९ मिनिटे बाकी असताना सर्वबाद ४३४ धावा केल्या.

नागोठणे : येथील रिलायन्सच्या मैदानावर शनिवारपासून चालू झालेल्या रणजी महाराष्ट्राच्या संघाने खेळ संपायला १९ मिनिटे बाकी असताना सर्वबाद ४३४ धावा केल्या. दुसºया दिवसाचा खेळ संपला तेव्हा पहिल्या षट्कातच महाराष्ट्राच्या मुकेश चौधरीने झारखंडला झटका देत दोन बळी टिपल्याने खेळ संपला, तेव्हा झारखंडची २ बाद २ अशी बिकट परिस्थिती आहे. महाराष्ट्राचे अझीम काझी आणि विशांत मोरे या दोन फलंदाजांनी केलेली शतके, ही आजच्या दिवसाची वैशिष्ट्ये ठरली. झारखंडकडून उत्कर्ष सिंगने पाच बळी घेतले.

महाराष्ट्र झारखंड रणजी सामन्यात पहिल्या दिवशी महाराष्ट्राची ५ बाद ८८ अशी अवस्था असताना अनुक्रमे सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आलेल्या अझीम काझी आणि विशांत मोरे यांनी चिवट झुंज देत दोन्ही फलंदाजांनी शतके केल्याने महाराष्ट्राला ४३४ धावांपर्यंत मजल मारता आली. काझीने ५४४ मिनिटे खेळपट्टीवर राहून १४०, तर मोरेने ३२८ मिनिटे खेळून १२० धावा केल्या. दुसºया दिवसाचा खेळ संपायला १९ मिनिटे शिल्लक असताना अक्षय पालकर १८ धावांवर राहुल शुक्लाच्या गोलंदाजीवर सुमित कुमार याच्या हातात झेल देऊन बाद झाल्याने महाराष्ट्राचा डाव ४३४ धावांवर संपुष्टात आला. झारखंडच्या पहिल्या षट्कात चौथ्या चेंडूवर कुमार देवव्रतला तंबूत धाडले. त्याच्या जागेवर आलेल्या उत्कर्ष सिंगने पाचव्या चेंडूवर दोन धावा केल्या. मात्र, शेवटच्या चेंडूवर त्यानेही यष्टिरक्षक विशांत मोरे याच्या हाती झेल देऊन आपला बळी दिला. एका षट्कातच पंचांनी दिवसाचा खेळ संपल्याचे घोषित केल्याने झारखंडाची अवस्था २ बाद २ अशी झाली आहे.

टॅग्स :Ranji Trophyरणजी करंडक