शहरं
Join us  
Trending Stories
1
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
2
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
3
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
4
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
5
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
6
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
7
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
8
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
9
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
10
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
11
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
12
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
13
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट
14
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
15
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
16
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
17
४० वर्षीय रणवीरचा २० वर्षीय अभिनेत्रीसोबत रोमान्स; धुरंधरमध्ये झळकलेली सारा अर्जुन कोण?
18
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
19
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
20
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?

ग्रामीण जनतेच्या न्यायासाठी उपाययोजना

By admin | Updated: January 19, 2016 02:15 IST

आजही सर्वसाधारण माणूस बदललेला नाही, त्यामुळे न्यायव्यवस्थेशिवाय पर्याय नाही. परंतु दुर्गम डोंगराळ भागात भौतिक सुविधांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील जनतेला

पोलादपूर : आजही सर्वसाधारण माणूस बदललेला नाही, त्यामुळे न्यायव्यवस्थेशिवाय पर्याय नाही. परंतु दुर्गम डोंगराळ भागात भौतिक सुविधांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील जनतेला प्रामुख्याने तळागाळातील गोरगरिबांना न्याय मिळावा, त्यांचे जीवन सुखकारी व समृद्ध व्हावे म्हणून तालुक्याच्या ठिकाणी ग्रामन्यायालये सुरू करण्यात येत आहेत, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. रेखा सोंडूर बलदोटा यांनी पोलादपूर येथे महाड बार वकील असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रामन्यायालयाचे उद्घाटन झाले.यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात तुटे वादविवाद, संवाद तो हितकारी, या समर्थांच्या ओवीचा उल्लेख करून त्या म्हणाल्या, या ग्रामन्यायालयाच्या माध्यमातून तंटे बखेडे, वादविवाद हे सुसंवादाने सुटतील अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमप्रसंगी रायगड जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीराम मोडक, दिवाणी न्यायाधीश अविनाश क्षीरसागर, महाड बार असोसिएशन अ‍ॅड. उदय देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे, आ. भरतशेठ गोगावले आदी उपस्थित होते.शारीरिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या ग्रामन्यायालयांच्या माध्यमातून न्याय मिळणार असून दोन वर्षे शिक्षेपर्यंतचे दिवाणी व फौजदारी खटले चालविले जातील, अशी माहिती न्या. मोडक यांनी दिली.