शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
मिठी स्वच्छताप्रकरणी मुंबई पोलिसांची छापेमारी; गाळ काढल्याची खोटी माहिती देऊन लाटले ५५ कोटी
4
युद्ध झालं तर पाकिस्तानच्या हाती येईल 'भीक मागण्याच्या कटोरा', Moody's च्या रिपोर्टमधून झाले अनेक खुलासे
5
VIDEO: ३ इन १ माईनमधून वाचणे पाकिस्तानसाठी कठीण; DRDO च्या क्षेपणास्त्रामुळे एक चूक ठरणार शेवटची
6
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
7
Met Gala 2025: हातात हात घालून आले सिड-कियारा, प्रेग्नंट बायकोची काळजी घेताना दिसला सिद्धार्थ मल्होत्रा
8
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
9
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
10
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
11
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
12
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
13
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
14
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
15
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
16
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
17
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
18
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
19
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
20
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 

रायगडमध्ये ग्रामसेवकांची पदे रिक्त

By admin | Updated: November 28, 2015 01:17 IST

रायगड जिल्ह्यातील दक्षिण विभागातील तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागात कामाचा खोळंबा झाला असून याचा परिणाम ग्रामपंचायतींच्या विकासावर होत आहे.

महाड : रायगड जिल्ह्यातील दक्षिण विभागातील तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसेवकांची पदे रिक्त असल्याने ग्रामीण भागात कामाचा खोळंबा झाला असून याचा परिणाम ग्रामपंचायतींच्या विकासावर होत आहे.शासकीय स्तरावरील विविध योजना राबवण्यास ग्रामसेवकांची महत्त्वाची भूमिका असते. जन्म - मृत्यूची नोंद, विवाह नोंदणी, घरटान उतारा, घरफाळा गावातील स्वच्छता व पाणीपुरवठ्याकडे लक्ष देणे, कर वसुली आदी महत्त्वाच्या नियमित कामांबरोबरच विविध ग्रामीण योजनांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी देखील ग्रामसेवकांचीच असते.तेराव्या वित्त आयोगातील विकासकामांच्या अतिरिक्त जबाबदारीमुळे त्यांच्यावरील कामाचा ताण दिवसेंदिवस वाढतच आहे.दक्षिण रायगडमधील सहा तालुक्यात ४४७ ग्रामपंचायती असून यामध्ये केवळ २६५ पदे मंजूर आहेत. यातही ४१ पदे रिक्त असल्याने एकेका ग्रामसेवकाला तीन ते चार ग्रामपंचायतींची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आलेली आहे. महाड तालुक्यात तीन ग्रामसेवक निलंबित असून एक गैरहजर आहे तर श्रीवर्धन व माणगांव तालुक्यात प्रत्येकी एक ग्रामसेवक निलंबित आहे. महाड तालुक्यात १३४ ग्रामपंचायतींसाठी ८७ ग्रामसेवकांची पदे मंजूर आहेत तर १४ पदे रिक्त आहेत. म्हसळा तालुक्यात ४० पैकी २६ पदे मंजूर तर सात रिक्त आहेत. श्रीवर्धनमध्ये ४३ पैकी २८ पदे मंजूर असून १० पदे रिक्त आहेत. माणगांव तालुक्यात ७४ ग्रामपंचायतीत ६६ पदे मंजूर असून ४ रिक्त आहेत.