शहरं
Join us  
Trending Stories
1
९ हवाई तळ उद्ध्वस्त, ४० सैनिक ठार; पाकचा विजयाचा दावा, पण भारताने जिरवली, पुराव्यासह उत्तर
2
कुठलाही भारतीय पायलट ताब्यात नाही, आमच्या एका विमानाचं नुकसान; पाक लष्कराची कबुली
3
आजचे राशीभविष्य १२ मे २०२५ : हरवलेली वस्तू अचानकपणे सापडेल, कोणाच्या नशिबात काय...
4
वहां से गोली चलेगी, तो यहां से गोला चलेगा: PM मोदी; लष्कराला मुभा, ऑपरेशन सिंदूर संपले नाही
5
भारताने बदला घेतला अन् पाकला ‘औकात’ दाखवली; पहलगामनंतर आतापर्यंत काय घडले? संपूर्ण घटनाक्रम
6
ऑपरेशन सिंदूर: रात्र शांततेत गेली, पण तणाव कायम; सीमाभागात जनतेस सतर्कतेचे आदेश
7
शस्त्रसंधीचे उल्लंघन करणे महागात; पाकचे १६ सैनिक ठार, ८ बंकर व ६ चौक्याही गमावल्या
8
गणपती बाप्पाच्या पुष्टिपती विनायक अवताराबाबत तुम्हाला माहिती आहे का? जाणून घ्या कथा
9
“भारत दहशतवादाविरुद्ध तडजोड करणार नाही, पाकच्या कुरापती...”; एकनाथ शिंदे थेट बोलले
10
अश्रूंच्या अक्षतांमध्ये चढली अभिमानाची वर्दी, हळदीच्या अंगाने गाठली युद्धभूमी!
11
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
12
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
13
युद्ध संपलं, तरी नागरी संरक्षण दल मुंबईत अलर्ट मोडवर; सोसायट्यांमध्ये मॉक-ड्रिल
14
मुंबईत महिनाभर फटाके, रॉकेट उडविण्यास पोलिसांची मनाई; ११ मे ते ९ जूनपर्यंत आदेश लागू
15
किल्ले राजकोटवर शिवसृष्टी साकारू: CM; मालवण येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याचे लोकार्पण
16
मुंबई, ठाण्यात खरी लढत भाजप-शिंदेसेनेत होणार? उद्धवसेनेची स्पेस कोण घेणार?
17
गोखले पूल अद्वितीय नमुना, मुंबईच्या विकासाचा वेग चौपट होणार: शेलार; आणखी २ पूल लवकरच सेवेत
18
सायकल ट्रॅक उखडण्यासाठी बीकेसीत २५ कोटींचा खर्च; कंत्राटदार नेमणुकीची प्रक्रिया सुरू
19
चॅटजीपीटीने एक कप कॉफीत मोडला संसार; तुमचं भविष्य तुमच्या कपाच्या तळाशी असू शकतं
20
अद्याप दोन्ही राष्ट्रवादींच्या एकत्रीकरणाचा प्रस्ताव नाही, पण…; प्रफुल्ल पटेलांचे सूचक विधान

ढोल-ताशांच्या गजरात देवीला निरोप

By admin | Updated: October 23, 2015 00:19 IST

रायगड जिल्ह्यात गुरु वारी विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवरात्रौत्सवाची सांगता करताना एक हजार ११० सार्वजनिक

अलिबाग : रायगड जिल्ह्यात गुरु वारी विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. नवरात्रौत्सवाची सांगता करताना एक हजार ११० सार्वजनिक आणि १६९ खाजगी देवीच्या मूर्तींचे ढोल-ताशांच्या गजरात आणि डीजेच्या दणदणाटात विसर्जन करण्यात आले. विसर्जन ठिकाणी भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.१३ आॅक्टोबरला घटस्थापना करण्यात आली होती. नवरात्रीच्या नऊ दिवस विविध मंडळांनी दांडिया, गरबा खेळत देवीचे जागरण केले. नऊ दिवस चाललेल्या या जल्लोषात तरुण-तरुणी मोठ्या उत्साहाने सहभागी झाल्या होत्या. त्याचप्रमाणे आबालवृध्दांनीही सणाचा आनंद लुटला. देवीच्या येण्याने सर्वत्र भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. समुद्र किनारी, तळे, नद्या अशा पाणवठ्याच्या ठिकाणी देवींच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. श्री धावीर महाराज घाटावरु न उठलेरोहा : रोह्याचे ग्रामदैवत श्री धावीर महाराजांना दसऱ्याच्या दिवशी दहाव्या माळेला देवघटावरुन मोठ्या भक्तिभावनेने उठविण्यात आले. उद्या शुक्रवारी महाराजांच्या पालखी उत्सवास प्रारंभ होणार आहे. नवरात्रीत देवघटी बसलेले घरचे देव, कुळदेव, गावदेव आदी देवांना नवव्या माळेला उठविण्याची परंपरा आहे.