शहरं
Join us  
Trending Stories
1
जगातील सर्वात मोठ्या सोने तस्करांपैकी एक नेपाळच्या जेलमधून पळाला; ३८०० किलो सोने...
2
'आमच्या जीआरला हात लावला तर ओबीसी आरक्षणालाही कोर्टात आव्हान देऊ'; जरांगेंचा इशारा
3
नेपाळमधील वाद थांबेना, आता एकमेकांशी भिडले आंदोलकांचे दोन गट, समोर आलं असं कारण
4
बाजारात सलग सातव्या दिवशी तेजी; निफ्टी २५,००० च्या पुढे, सेन्सेक्सही विक्रमी पातळीवर; 'या' क्षेत्रात मोठी वाढ
5
बीडमध्ये २३ दिवसांत तीन सरकारी अधिकाऱ्यांचा मृत्यू; आता विस्तार अधिकाऱ्याने संपवले जीवन
6
सीपी राधाकृष्णन यांचा महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा राजीनामा, आता गुजरातच्या राज्यपालांकडे जबाबदारी
7
बुध गोचर २०२५: १५ सप्टेंबरपासून 'या' ५ राशींचे उजळणार भाग्य; बुध गोचर, भद्रा राजयोगात लाभाच्या संधी
8
ना लग्न, ना पार्टनर, तरी आई बनली ही भारतीय गायिका, घेतला धाडसी निर्णय, कोण आहे ती?
9
राज्यातील या शहरात सुरु झाली अ‍ॅमेझॉन नाऊ सर्व्हिस; १० मिनिटांत वस्तू पोहोचविणार...
10
९ मुलं, २ सुना अन् ३२ वर्षांचा भरला संसार! सगळं क्षणात सोडून प्रियकरासोबत पसार झाली महिला
11
नेपाळच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत सगळ्यात पुढे, जेन-झीचेही लाडके! कोण आहेत कुलमान घिसिंग?
12
"ते न सांगता बाहेर जातात, अन्..."; राहुल गांधींविरोधात मल्लिकार्जुन खरगेंना कुणी लिहिलं पत्र?
13
मनसेसोबत युतीसाठी उद्धव ठाकरेंची मविआतून बाहेर पडण्याची तयारी?; बाळा नांदगावकरांचं सूचक विधान
14
Pitru Paksha 2025: दक्षिणेला श्राद्ध केले जाते, पण शुभ कार्य नाही; मात्र शिवलिंगाची दिशा तीच!!
15
कोल्हापूरच्या पठ्ठ्याने बनवले भारी AI टूल; डेटा सायंटिस्टस, ॲनालिस्ट्स यांना होणार फायदा
16
"माझे आईबाबा शेतकरी आहेत, त्यामुळे...", ललित प्रभाकरने सांगितला कुटुंबाचा संघर्षकाळ
17
Ladki Bahin Yojana: 'मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने'च्या ऑगस्ट महिन्याचा हप्ता कधी येणार? आदिती तटकरेंनी दिली माहिती
18
Asia Cup 2025: IND vs PAK सामन्यात 'अशी' असेल टीम इंडियाची Playing XI; माजी क्रिकेटरचा दावा
19
आरोग्य सांभाळा! जीभेचे चोचले पडतील महागात; मीठ, साखर, तेल... रोज किती खाणं योग्य?
20
तालिबानचे नवे फर्मान! इस्लामविरोधी असल्याचे सांगत अफगाण शाळांमधून काढून टाकले ५१ विषय

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क

By admin | Updated: November 27, 2015 02:12 IST

आपली घटना ज्या व्यक्तींनी तयार केली, त्यांना देश समजला होता. त्यामुळे प्रत्येकाला घटना समजण्याची गरज आहे. घटनेमध्ये बारकाईने पाहिल्यास, कोणताही गट, जात, धर्मापेक्षा व्यक्ती हा घटक महत्त्वाचा आहे.

अलिबाग : आपली घटना ज्या व्यक्तींनी तयार केली, त्यांना देश समजला होता. त्यामुळे प्रत्येकाला घटना समजण्याची गरज आहे. घटनेमध्ये बारकाईने पाहिल्यास, कोणताही गट, जात, धर्मापेक्षा व्यक्ती हा घटक महत्त्वाचा आहे. व्यक्ती ही सर्वात मोठी असते. एक व्यक्ती सर्व विश्व बदलू शकते. त्यामुळे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हा प्रत्येक व्यक्तीचा हक्क आहे, त्यामुळे घटना वाचाल तरच घटनेचे महत्त्व समजेल, असे मत मुंबई विद्यापीठाच्या पत्रकारिता व संज्ञापन विभागाचे प्रमुख डॉ. संजय रानडे यांनी व्यक्त केले. वेश्वी येथील पीएनपी एज्युकेशन सोसायटी महाविद्यालयाच्या वतीने संविधान दिन सोहळ््याचे आयोजन गुरु वारी करण्यात आले होते. त्यावेळी संविधान या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. रानडे बोलत होते. संविधान या विषयावर मार्गदर्शन करताना डॉ. रानडे यांनी धर्मनिरपेक्षता, समता, समाजरचना, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आदी मुद्द्यांचे विश्लेषण केले. ते म्हणाले, जी घटना तयार करण्यात आली त्यासाठी सर्व प्रदेशाचा विचार करण्यात आला होता. प्रत्येकाला आपला जाती, धर्म महत्त्वाचा वाटत आहे. समता ही जबरदस्तीने तयार करता येत नाही, तर ती मनात असली पाहिजे. देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्य कोण्या गटासाठी नसून प्रत्येक व्यक्तीसाठी आहे. त्यामुळे त्यातून ती व्यक्ती आमूलाग्र बदल घडवून आणू शकते,असा विश्वास डॉ.रानडे यांनी व्यक्त केला.यावेळी मुंबई विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक डॉ. अतुल साळुंके, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या संजीवनी नाईक, प्रा. डॉ. प्रगती पाटील, कनिष्ठ महाविद्यालयाच्या प्रमुख प्रा. सानिका बाम आदी मान्यवर, विविध विभागातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, एनएसएसचे व महाविद्यालयातील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र माच्या सुरु वातीला विद्यापीठ गीत सादर करण्यात आले. या प्रसंगी संविधानाचे वाचनही करण्यात आले. डॉ. संजय रानडे यांनी विद्यार्थ्यांना शपथ दिली. (विशेष प्रतिनिधी)