शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
2
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
3
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
4
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
5
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
6
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
7
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
8
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
9
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
10
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
11
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
12
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
13
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
14
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
15
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
16
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
17
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
18
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
19
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
20
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान

नियम पाळल्यास अपघात कमी होतील; संजय भालेराव यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 23:20 IST

कर्जत आगाराचा वाहतूक रस्ते सुरक्षितता पंधरवडा

कर्जत : दरवर्षीप्रमाणे यंदाही ११ ते २५ जानेवारी या कालावधीत प्रवासी सुरक्षितता मोहीम राबवित आहोत. सुरक्षेशी निगडित असलेल्या सर्व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी या काळात करायची आहे. बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, तसेच वाहतूक नियमांचे पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मनस्वास्थ ही महत्त्वाची चतु:सूत्री चालकांनी ध्यानात ठेवल्यास अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असे मार्गदर्शन नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी आगारातील कर्मचाऱ्यांना केले. ते कर्जत आगाराच्या वाहतूक रस्ते सुरक्षितता पंधरवडा अभियानाप्रसंगी बोलत होते.

कर्जत आगाराच्या वाहतूक सुरक्षितता मोहिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन आगाराच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी नायब तहसीलदार संजय भालेराव व आगार प्रमुख शंकर यादव यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सूत्रसंचालन दीपक देशमुख यांनी केले. आगाराचे प्रमुख शंकर यादव यांनी प्रवासी आणि एसटी यांच्यातील विश्वास आणि नाते बळकट करण्यासाठी सुरक्षित प्रवासाची हमी देणाºया चालकाशिवाय दुसरा चांगला दुवा असू शकत नाही, असे सांगितले. यावेळी लेखाकार अंकुश राठोड, सहायक वाहतूक निरीक्षक देवानंद मोरे, एल. के. कुंभार, नागेश भरकले, कृष्णा शिंदे, एच.आर.छत्तीसक आदी कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी