शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
2
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
3
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
4
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
5
जातगणना : मॅजिक की मंडल?
6
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
7
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
8
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
9
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
10
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
11
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

नियम पाळल्यास अपघात कमी होतील; संजय भालेराव यांचे प्रतिपादन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2020 23:20 IST

कर्जत आगाराचा वाहतूक रस्ते सुरक्षितता पंधरवडा

कर्जत : दरवर्षीप्रमाणे यंदाही ११ ते २५ जानेवारी या कालावधीत प्रवासी सुरक्षितता मोहीम राबवित आहोत. सुरक्षेशी निगडित असलेल्या सर्व सूचनांची काटेकोर अंमलबजावणी या काळात करायची आहे. बसमधील प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी, तसेच वाहतूक नियमांचे पालन, उत्तम शरीर प्रकृती आणि मनस्वास्थ ही महत्त्वाची चतु:सूत्री चालकांनी ध्यानात ठेवल्यास अपघाताचे प्रमाण निश्चितच कमी होईल, असे मार्गदर्शन नायब तहसीलदार संजय भालेराव यांनी आगारातील कर्मचाऱ्यांना केले. ते कर्जत आगाराच्या वाहतूक रस्ते सुरक्षितता पंधरवडा अभियानाप्रसंगी बोलत होते.

कर्जत आगाराच्या वाहतूक सुरक्षितता मोहिमेच्या कार्यक्रमाचे आयोजन आगाराच्या सभागृहात करण्यात आले होते. यावेळी नायब तहसीलदार संजय भालेराव व आगार प्रमुख शंकर यादव यांनी दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात केली. सूत्रसंचालन दीपक देशमुख यांनी केले. आगाराचे प्रमुख शंकर यादव यांनी प्रवासी आणि एसटी यांच्यातील विश्वास आणि नाते बळकट करण्यासाठी सुरक्षित प्रवासाची हमी देणाºया चालकाशिवाय दुसरा चांगला दुवा असू शकत नाही, असे सांगितले. यावेळी लेखाकार अंकुश राठोड, सहायक वाहतूक निरीक्षक देवानंद मोरे, एल. के. कुंभार, नागेश भरकले, कृष्णा शिंदे, एच.आर.छत्तीसक आदी कर्मचारी उपस्थित होते.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडी