शहरं
Join us  
Trending Stories
1
७/११तील दोषींची निर्दोष मुक्तता, उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने...”
2
नवी मुंबईत भाजपा आमदारानं मनसेला डिवचलं; मराठी भाषेत लावलेली पाटी काढून गुजरातीत लावली
3
“शिवसेनेतून फुटलेले ४ तरुण खासदार हनी ट्रॅपमुळे पळाले”; संजय राऊतांचा दावा, सरकारवर टीका
4
झोपेच्या गोळ्या, शॉक दिला... बॉयफ्रेंडच्या मदतीने नवऱ्याचा काढला काटा, कुटुंबाने केली 'ही' मागणी
5
पहिल्या तिमाहीचे निकाल, बोनस आणि डिविडेंडची घोषणा; 'या' बँकेचा शेअर चमकला, तुमच्याकडे आहे?
6
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये लष्कराने लक्ष्य साध्य केले, जगाने भारताची ताकद पाहिली'; अधिवेशनाआधी पीएम मोदी म्हणाले...
7
IND vs ENG : टीम इंडियात नव्या चेहऱ्याची एन्ट्री; या पठ्ठ्यानं एका डावात अख्खा संघ केला होता गारद
8
Mumbai Bomb Blast 2006: शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष
9
रेअर अर्थ मॅग्नेट्सवर चीनची 'धक्कादायक' खेळी! जगभरातील कारखान्यांचा जीव भांड्यात, नेमकं काय केलं?
10
मोठी बातमी! मुंबई लोकल साखळी बॉम्बस्फोटातील १२ दोषींची निर्दोष मुक्तता, राज्य सरकारला दणका
11
Anthem Biosciences Ltd IPO: जबरदस्त लिस्टिंग! पहिल्याच दिवशी प्रत्येक शेअरवर ₹१५३ चा फायदा; ₹७४० पार पोहोचला भाव, गुंतवणूकदार मालामाल
12
इवलुशा राखीतून जन्म घेतील वृक्षवेली, आमचे यंदा पर्यावरणाशी रक्षाबंधन! तुमच्या शाळेत?
13
छावा संघटना मारहाण: राष्ट्रवादीचे युवा शाखेचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण फरार; ११ जणांवर गुन्हा दाखल
14
राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्यासह ११ जणांवर गुन्हा दाखल; छावा सेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण प्रकरणी कारवाई
15
हा हल्ला पूर्वनियोजित, सुनील तटकरेंच्या सांगण्यावरून...; विजय घाडगे पाटलांचा मोठा दावा
16
भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम...
17
Vi युझर्ससाठी महत्त्वाची बातमी, स्वस्त रिचार्ज प्लान्समध्ये केले बदल; Airtel आणि Jio काय करणार?
18
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
19
Stock Market Today: किरकोळ तेजीसह शेअर बाजाराची सुरुवात; Bank Nifty सुस्साट, 'या' शेअर्समध्ये तेजी
20
जडीबुटी विकणाऱ्या दोन साधूंना मुले चोरणारे समजून मारहाण; थोडक्यात टळली पालघर घटनेची पुनरावृत्ती

शेतकऱ्यांनी आत्महत्या करु नये

By admin | Updated: August 10, 2015 23:46 IST

जागतिकीकरण, पर्यावरण यांच्यामुळे येणारे बदल समस्या म्हणून उभे राहात असताना, संकटाला सामोरे जाण्याचे धारिष्ट सोडून शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग

अलिबाग: जागतिकीकरण, पर्यावरण यांच्यामुळे येणारे बदल समस्या म्हणून उभे राहात असताना, संकटाला सामोरे जाण्याचे धारिष्ट सोडून शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखा टोकाचा मार्ग स्वीकारु नये असे मत ज्येष्ठ कादंबरीकार आनंद विंगकर यांनी सोमवारी व्यक्त केले आहे.विद्यार्थ्यांमधील भाषा व साहित्यगुणांना व्यासपीठ मिळावे या हेतूने येथील जे.एस.एम्. कॉलेजमध्ये दरवर्षी ‘भाषा व वाङ्मय अभ्यास मंडळ’ची स्थापना करण्यात येते. यंदाच्या या स्थापनेच्या निमित्ताने कला शाखेच्या दुसऱ्या वर्षाच्या अभ्यासक्रमात असलेल्या ‘अवकाळी पावसाच्या दरम्यानची गोष्ट’या कादंबरीचे लेखक आनंद विंगकर यांना विशेष निमंत्रित करुन ‘लेखक आपुल्या भेटीला’या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यांच्याच हस्ते ‘भाषा व वाङ्मय अभ्यास मंडळा’चे उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अनिल पाटील उपस्थित होते. त्यावेळी कादंबरीकार विंगकर हे बोलत होते. विंगकर यांनी आपला कादंबरी लेखनाचा अनुभव कथन करुन, विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देऊ न कादंबरीच्या निर्मिती प्रक्रियेवर प्रकाश टाकला.यावेळी आयोजित ‘पाऊ स-कविता वाचन’ या उपक्रमांत विद्यार्थ्यांनी मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील ‘पाऊ स’ या विषयावर आधारित स्वरचित व मान्यवर कवींच्या कविता सादर केल्या. पावसाची विविध रुपे चित्रित करणाऱ्या या कवितांनी कार्यक्रमात चांगलाच रंग भरला. यावेळी मराठी, हिंदी, इंग्रजी विषयाचे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एम.ए.मराठीची विद्यार्थिनी हर्षला महाजन हिने केले तर एस.वाय.बी.ए.चा विद्यार्थिनी मनाली घरत हिने उपस्थितांचे आभार मानले. यावेळी मराठी विभागप्रमुख प्रा.डॉ.नीलकंठ शेरे, प्रा.जयेश म्हात्रे, प्रा.कपिल कुलकर्णी, प्रा.नरेंद्र पाटील, प्रा.सुप्रिया धुमाळ आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)